नवी मुंबईत सध्या दोन शासकीय प्राधिकरणांतील वाद विकोपाला गेला आहे.
नवी मुंबईत सध्या दोन शासकीय प्राधिकरणांतील वाद विकोपाला गेला आहे.
नवी मुंबई पालिकेने प्रसिद्ध केलेल्या शहराच्या विकास आराखडय़ात मूळ २९ गावांचा विचारच केला गेला नाही.
महापालिकेकडून नवीन जलस्रोतांचा शोध; वाढत्या लोकसंख्येसाठी आणखी ४०० दशलक्ष लिटर पाण्याची गरज
चार विधानसभा असलेल्या या पोलीस आयुक्तालयात चार ते पाच हजार ट्रक रस्त्यावर रात्रीच्या वेळी भर लोकवस्तीत उभे राहात आहेत.
काही दिवसांच्या सत्तानाटय़ानंतर राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले आहेत.
नेरुळ येथील जिम्मी पार्क इमारतीच्या दिवाणखान्यातील सिमेंटचा थर (स्लॅब) मागील आठवडय़ात पत्त्यांप्रमाणे कोसळला.
मूळ प्रश्नावर मार्ग काढण्याऐवजी गरज नसताना पामबीच मार्गावर वाशीतील महात्मा फुले सभागृह ते कोपरी गावापर्यंत तीन किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल बांधण्यात…
भ्रष्टाचार हा आता शिष्टाचार झाल्याचे पालिका, सिडको आणि पोलीस दलात दिसून येत आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून राजकीय मंडळी तुरुंगात आहेत,
यंदा मोसमी पावसाचे लवकर आगमन होणार आहे. त्यामुळे सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांची तारांबळ उडाली आहे.
जागतिक तापमान वाढ या समस्येवर तोडगा काढण्याची गरज असून नवी मुंबई पालिकेने किमान त्या दृष्टीने पाऊल उचलले आहे.
प्रदूषणातील अत्यंत घातक घटक असलेल्या कार्बनचे प्रमाण कमी करण्याचा निर्धार नवी मुबंई पालिकेने केला असून त्या दृष्टीने विविध उपाययोजना सुरू…