
ज्येष्ठ साहित्यिक डाॅ. अनिल अवचट यांच्या लेखणातून प्रसिद्ध झालेले, शंभर वर्षांहून अधिक काळ व्यवसाय करणारे रामचंद्र भगवंत चिवडेवाले पूर्वीच्या रतन…
ज्येष्ठ साहित्यिक डाॅ. अनिल अवचट यांच्या लेखणातून प्रसिद्ध झालेले, शंभर वर्षांहून अधिक काळ व्यवसाय करणारे रामचंद्र भगवंत चिवडेवाले पूर्वीच्या रतन…
गणेशोत्सवात डोळ्यांचे पारणे फेडणारे देखावे साकारणारे कलाकार अनेकदा पडद्यामागेच राहतात. पण, हे कलाकार आपल्या देखण्या हातांनी साकारलेल्या कलाविष्कारातून गणरायाची पूजा…
‘परदेशी मालावर बहिष्कार’ या सूत्रातून स्वातंत्र्य चळवळीमध्ये असलेला आग्रह स्वातंत्र्यानंतरही कायम राहिल्याने संवादिनी (हार्मोनियम) या परदेशी वाद्यावर आकाशवाणीने बहिष्कार घातला…
श्रावणातील अखेरच्या रविवारी (१७ ऑगस्ट) पुण्यात सकाळपासून सायंकाळपर्यंत झालेल्या विविध कार्यक्रमांमध्ये मिळून किमान १५ पुस्तकांचे प्रकाशन झाले. त्यानिमित्त…
आचार्य अत्रे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून बुधवारी (१३ ऑगस्ट) विलीनीकरणाची औपचारिक घोषणा होणार आहे.
वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत राहून ‘सेन्च्युरी’ गाठणारी तीन व्यक्तिमत्त्वे पाहण्याचे भाग्य पुणेकरांना लाभले, तेही अवघ्या महिनाभराच्या कालावधीमध्येच. तल्लख बुद्धिमत्ता आणि तीव्र…
माॅलमध्ये खाद्यपदार्थ खाण्याबरोबरच ऑनलाइन खाद्यपदार्थ मागविण्याच्या जमान्यातही पुणेकरांच्या चवीचे चोचले पुरवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज उद्यानातील पूनम भेळचे संचालक सज्ज आहेत.
‘पद्मश्री’ने सन्मानित केल्यानंतर ‘सामना’च्या चित्रीकरणस्थळी डाॅ. श्रीराम लागू यांना चित्रमहर्षी व्ही. शांताराम आणि लता मंगेशकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले होते.
‘रँग्लर असलेले नारळीकर यांचे वडील विष्णू नारळीकर यांना देशातील पहिले रँग्लर र. पु. परांजपे यांच्याविषयी प्रेम आणि आदर होता. परांजपे…
जपानी साहित्य याही पलीकडे किती समृद्ध आहे, याचा प्रत्यय पुणेकरांनी नुकताच ‘कथनी’ या अनोख्या कार्यक्रमाद्वारे घेतला.
चोवीस तास बातम्या देणाऱ्या वृत्तवाहिन्या आणि समाज माध्यमे सक्रिय असतानाही आकाशवाणीच्या प्रादेशिक बातम्यांवरचे प्रेम अजूनही अबाधित आहे.
हिरोशिमावर झालेला अणुबॉम्ब हल्ला, बेचिराख झालेली शहरे, खैरलांजी हत्याकांडाने ढवळून निघालेला समाज, इंडिअन आर्मी रेप केससारखे ओरखडे, आसाम रायफल्सने केलेल्या…