
चोवीस तास बातम्या देणाऱ्या वृत्तवाहिन्या आणि समाज माध्यमे सक्रिय असतानाही आकाशवाणीच्या प्रादेशिक बातम्यांवरचे प्रेम अजूनही अबाधित आहे.
चोवीस तास बातम्या देणाऱ्या वृत्तवाहिन्या आणि समाज माध्यमे सक्रिय असतानाही आकाशवाणीच्या प्रादेशिक बातम्यांवरचे प्रेम अजूनही अबाधित आहे.
हिरोशिमावर झालेला अणुबॉम्ब हल्ला, बेचिराख झालेली शहरे, खैरलांजी हत्याकांडाने ढवळून निघालेला समाज, इंडिअन आर्मी रेप केससारखे ओरखडे, आसाम रायफल्सने केलेल्या…
चैत्र मास सुरू झाल्यानंतर सृष्टीचे रूप पालटण्यास सुरुवात होते आणि निसर्गालाही वसंत ऋतूची चाहूल लागते.
साहित्य संस्थांमध्ये आद्य असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेतून तीन वर्षे साहित्य महामंडळाचा गाडा हाकलला जाणार आहे.
नवकथाकारांचे हक्काचे व्यासपीठ असलेल्या ‘सत्यकथा’ मासिकातील २७ नक्षत्रं आता ‘सत्त्वकथा’ रूपात वाचण्याची मौज वाचकांना उपलब्ध झाली आहे.
शतकाकडे वाटचाल करीत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची पालखी यंदा दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियमच्या तळावर तीन दिवसांसाठी होती. हे संमेलन…
‘अनुवादक दोन भाषा आणि संस्कृतीच्या देवाण-घेवाणीचे काम करणारे दूत आहेत. त्यामुळे अनुवादक दुय्यम नाही, तर अनुसर्जनाची निर्मिती करणारा स्वतंत्र लेखक…
‘मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेचे केवळ सोपस्कार नकोत. तर, या विद्यापीठाला पुरेसा निधी आणि आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे,’ अशी मागणी…
तब्बल सात दशकांनी देशाच्या राजधानीत होत असलेल्या मायमराठीच्या दरबारात हजेरी लावण्यासाठी अनेकांनी दिल्ली गाठली खरी. पण, मराठीजनांच्या अपार उत्साहाने संयोजन…
टाळ-मृदुंगाचा गजर, ढोल-ताशांचा निनाद, माय मराठीचा जागर, महाराष्ट्राची उज्ज्वल परंपरा जपणाऱ्या लोककलाकारांच्या सादरीकरणाने राजधानी दिल्ली शुक्रवारी दुमदुमली.
दिल्लीकडे निघालेल्या महादजी शिंदे एक्सप्रेसमधून अभंगाचे सूर, स्वरचित कवितांचे तसेच हिंदी-मराठी गीतांचे गायन आणि तरुणाईचे रॅप अशा जल्लोषात मराठी साहित्ययात्री…
दुर्मीळ पुस्तकांचे डिजिटायझेशनच्या माध्यमातून जतन करण्याच्या ‘पुणे नगर वाचन मंदिर’ संस्थेच्या प्रकल्पाद्वारे एक हजाराहून अधिक पुस्तके ऑनलाईन माध्यमातून ठेवण्यात आली…