महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था असा लौकिक असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आगामी शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डोळ्यांसमोर…
महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था असा लौकिक असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आगामी शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डोळ्यांसमोर…
महापालिका निवडणुकीच्या राजकीय धामधुमीतही पुणेकरांनी वसंतोत्सव आणि राजकमलच्या संगीतिका यांसारख्या कार्यक्रमांना हजेरी लावून आपले सांस्कृतिक संचित जपल्याचे चित्र शहरात पाहायला…
अमेरिकेत स्थापन झालेल्या ‘महाराष्ट्र फाउंडेशन’च्या वतीने गेल्या तीन दशकांपासून सुरू असलेले साहित्य आणि समाजकार्य पुरस्कार आता विश्रांती घेणार आहेत.
सातारा येथील शतकपूर्व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने कोटीच्या कोटी उड्डाणे पार केली. अवघ्या चार दिवसांत आठ कोटी ७२ लाख…
मराठी भाषेचाच मानसन्मान वाढवला जाईल, असा निर्वाळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी दिला.
बुद्धिवंतांचा भित्रेपणा आणि सत्ताशरणता यामुळे महाराष्ट्राची वैचारिक परंपरा धोक्यात आली असून लेखक आपली प्रतिष्ठा जपण्यात अपयशी ठरत असल्याची टीका कुबेर…
‘ऐवज’ या पुस्तकाच्या माध्यमातून अमोल पालेकर यांनी स्वतःच्या आयुष्याकडे तटस्थपणे पाहत, आत्मगौरव टाळून आपल्या कलाप्रवासाचा आणि आठवणींचा प्रामाणिक मागोवा ९९…
साहित्यातील आणि वास्तवातील स्त्री प्रतिमा ही पुरुषी नजरेने आखलेल्या चौकटीत अडकलेली असून, हा ‘घडवलेला’ स्त्रीवाद तोडल्याशिवाय स्त्रीचे मूळ स्वरूप प्रकट…
महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त मराठीच सक्तीची आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट निर्वाळा दिला, तर संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील…
तुमच्या खांद्यावर पालखी कोणाचीही असुदे तिचा गोंडा मराठीच असायला हवा’, अशी आग्रही भूमिका ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे…
फडणवीस म्हणाले, ‘मराठी भाषा वगळता अन्य कुठल्याही भाषेची सक्ती नाही. त्रिभाषा सूत्रानुसार आणखी कोणती भाषा समाविष्ट करावी याविषयी विचार सुरू…
पुण्यात नुकत्याच झालेल्या ‘पुणे पुस्तक महोत्सवा’तील पुस्तकविक्रीच्या यशानंतर सातारा येथील संमेलनात पुस्तकांना चांगली मागणी असेल, ही प्रकाशकांची अपेक्षा फलद्रूप होण्याची…