
आजचा भाषिक वाद असो वा सुशांत सिंह राजपूत आत्महत्येवरून रान उठवणे असो, बिहार विधासनभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राला वेठीस धरले जाते,…
आजचा भाषिक वाद असो वा सुशांत सिंह राजपूत आत्महत्येवरून रान उठवणे असो, बिहार विधासनभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राला वेठीस धरले जाते,…
मानवाला प्रदीर्घ काळ अंतराळात राहता यावे म्हणून अॅ अॅक्सिअम- ४ या मोहिमेअंतर्गत करण्यात येणारे विविध प्रयोग पृथ्वीवरील जीवनही अधिक सोपे…
देशाचं रक्षण करणाऱ्या महिलेला दहशतवाद्यांची बहीण म्हटलं तरी चालेल, पण सरकार मुस्लीमद्वेष्टं आहे, असं सुचवणंही तुरुंगवासाला कारणीभूत ठरू शकतं… हरियाणातील…
आई व्हावसं वाटणं नैसर्गिक, पण त्यासाठी प्राणांचीही पर्वा न करण्याएवढं टोक का गाठलं जात असावं? पुण्यातील तनिषा भिसे यांचा मृत्यू…
लोकशाहीच्या चार स्तंभांनी परस्परांच्या अधिकारकक्षांचं उल्लंघन करणं अलीकडे नित्याचंच झालं आहे. त्यात आरोपी जर स्त्री असेल, तर तिला अग्निपरीक्षा द्यावीच…
जेन झी कोण, जेन अल्फा कोणत्या काळातले याचंच गणित अद्याप डोक्यात न बसलेले मिलेनियल पिढीचे पालक आपल्या किशोरवयीन मुलांच्या आयुष्यात…
टेस्ला, स्पेसएक्ससारख्या कंपन्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या इलॉन मस्क यांची प्रतिमा लोकांच्या नोकऱ्या हिरावून घेणारे, खोडसाळ, हुकूमशाहीसमर्थक अशी होत गेली, ती कशामुळे?
‘‘लोक मला जगातला सर्वांत गरीब राष्ट्राध्यक्ष म्हणतात. पण मी गरीब नाही, सुज्ञ आहे. विनाकारण उधळपट्टी मला पटत नाही. माझ्या बायकोच्या…
गंगेचं हे प्रदूषण अचानक उद्भवलं का? त्याला केवळ कुंभमेळा कारणीभूत आहे का? कुंभापूर्वी तरी गंगेचं पाणी पिण्यायोग्य होतं का? या…
गंगेचं पाणी स्नान करण्यायोग्य नाही, याची पुरेपूर जाणीव योगी सरकारला होती. तरीही या भीषण वास्तवाकडे डोळेझाक करण्यात आली, असं म्हणण्यास…
अदानी उद्योजक आहेत. देशहित, सीमांचं संरक्षण, पर्यावरणाचं रक्षण याची चिंता करणं, हा त्यांचा प्राधान्यक्रम असणं शक्यच नाही. सरकारी नियमच बदलले…
दंड केल्याने किंवा बेगर्स होममध्ये ठेवल्याने एखादं शहर भिकारीमुक्त होईलही, पण या समस्येच्या समूळ उच्चाटनासाठी तेवढं पुरेसं ठरेल?