
पुरंदर विमानतळामुळे विस्थापित होणाऱ्या शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटतेय; पण त्याबरोबरच नातेसंबंधांची वीणही सैल होऊ पाहात आहे.
पुरंदर विमानतळामुळे विस्थापित होणाऱ्या शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटतेय; पण त्याबरोबरच नातेसंबंधांची वीणही सैल होऊ पाहात आहे.
तुकडेबंदी रद्द केल्यामुळे गरीब, अल्प उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना याचा फायदा होईल. तसेच, परिसरातील भूखंड खरेदी-विक्री व्यवहारांना चालना मिळेल, महसुलातही वाढ…
येरवडा परिसरातील प्रमुख रस्त्यांची गुरुवारी ‘लोकसत्ता’ प्रतिनिधीने पाहणी केली. त्यामध्ये ही स्थिती आढळून आली. पूर्व-पश्चिम भाग जोडणाऱ्या येरवड्यातील शास्त्री चौक…
२०२४ मध्ये प्रवाशांची दैनंदिन संख्या १.५५ लाख होती. अंदाजापेक्षा हे प्रमाण कमी आहे. मेट्रो स्थानकावर जाण्यासाठी बसच्या पूरक सेवा नसल्याने…
राज्यात नुकत्याच लागू केलेल्या इलेक्ट्रिक वाहन धोरणानुसार महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) राज्यभरातील १९६ स्थानकांवर इलेक्ट्रिक चार्जिंग सुविधा केली जाणार…
शहरासह जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी होत आहे. याचा फटका पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल)…
राज्यात ‘ई बाइक टॅक्सी’ धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाकडून (आरटीओ) मानक कार्यपद्धती (एसओपी) तयार करण्यात आली आहे.
महामार्गांवर अपघातांंचे प्रमाण वाढल्यामुळे महामार्ग पोलिसांनी अपघातप्रवण ठिकाणे निश्चित केली. संबंधित १७० ठिकाणी अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या.
उन्हाच्या तीव्र झळा, प्रवाशांची गर्दी, अपुरी आसन व्यवस्था, प्रतीक्षाकक्षात गर्दी, त्यामुळे स्थानकातील फरशीवर रेल्वेच्या प्रतीक्षेत बसलेले प्रवासी, बंद पडलेले शौचालय,…
बंद असलेले विमानतळ तातडीने सुरू झाल्यास या शहरांमधील बाजारपेठा मुख्य प्रवाहात येण्यासाठी फायदा होईल, असा विश्वास हवाई वाहतूक तज्ज्ञ धैर्यशील…
राज्य सरकारच्या निर्देशानुसार पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागातील ‘एसटी’ महामंडळाच्या १४ आगारांमधील ४२ बस स्थानकांचे सुरक्षाविषयक लेखापरीक्षण करण्यात आले असून,…
शहरातील प्रमुख सार्वजनिक वाहतूक असलेल्या पीएमपीचे चाक आर्थिक कोंडीत अडकल्याने जुन्या मार्गांचे सुसूत्रीकरण करण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे.