
जोगेश्वरीतील जय जवान गोविंदा पथकाच्या नावावर सर्वाधिक उंच थर रचण्याचा विक्रम आहे. यंदा १० थर उभारून विक्रम नोंदविण्याचा प्रयत्न काही…
जोगेश्वरीतील जय जवान गोविंदा पथकाच्या नावावर सर्वाधिक उंच थर रचण्याचा विक्रम आहे. यंदा १० थर उभारून विक्रम नोंदविण्याचा प्रयत्न काही…
महामंडळातील अधिकाऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत डॉक्टरांची चिठ्ठी पाहून त्यांच्याकडे असलेल्या आपत्कालीन साठ्यातील सात इंजेक्शन तातडीने पुंडलिक पाटील यांना उपलब्ध…
परदेशामध्ये वैद्याकीय शिक्षणाचा खर्च हा ३० ते ३५ लाख रुपये असतो. तर भारतात त्यासाठी एक ते दीड कोटी मोजावे लागतात.…
खासगी वैद्याकीय महाविद्यालयांमध्ये वैद्याकीय शिक्षण घ्यायचे असेल तर ६० ते ७० लाख रुपये मोजावे लागतात. अभिमत विद्यापीठांमध्ये हा खर्च एक…
स्वावलंबन प्रमाणपत्रावर स्वमग्न विद्यार्थ्यांची नेमकी गरज व त्यानुसार आवश्यक सवलती नमूद नसल्याने त्या कशा उपलब्ध केल्या जाणार याबाबत राज्य मंडळाने…
मुंबई शाळा सुरू होऊन महिना उलटला तरी अद्यापपर्यंत या कंत्राटी शिक्षकांची भरती करण्यासंदर्भात पालिका प्रशासनाकडून शाळा मुख्याध्यापकांना कोणत्याही सूचना देण्यात…
राज्यातील शिक्षणशास्त्र महाविद्यालयांमध्ये पुरेशा प्राध्यापकांचा अभाव, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सोयी-सुविधांची चणचण, तासिकांच्या योग्य नियोजनाचा अभाव, इमारतींची दुर्दशा आदी कारणांमुळे या महाविद्यालयांमधून…
आता कला क्षेत्रातून पदविका अभ्यासक्रम करायचा असल्यास मूलभूत अभ्यासक्रमाची पूर्तता करण्याची आवश्यकता नाही.
देशभरातील शिक्षणशास्त्र पदवी (बीएड) महाविद्यालयांची दुर्दशा उघडकीस आल्यानंतर एनसीटीईने ऑगस्ट २०२४ मध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेत महाविद्यालयांचे मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला…
यंदाच्या अकरावी प्रवेशांकरिता संस्थांतर्गत अर्थात संस्थांतर्गत कोट्यातील प्रवेशांबाबत बदल करण्यात आला होता. सध्याच्या सुधारित नियमांमुळे अनेक विद्यार्थ्यांना आपल्या संस्थेच्या कनिष्ठ…
ग्रामीण भागातील शिक्षकांना ऑनलाइन प्रवेशाबाबत आवश्यक प्रशिक्षण दिलेले नाही. त्यामुळे यासंदर्भात त्यांना पुरेसे ज्ञान नाही. परिणामी, ते विद्यार्थी व पालकांना…
मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यापासून देवानेच आम्हाला वाचवले, या शब्दांत मुंबईचे अतुल कदम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.