
राज्यातील शिक्षणशास्त्र महाविद्यालयांमध्ये पुरेशा प्राध्यापकांचा अभाव, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सोयी-सुविधांची चणचण, तासिकांच्या योग्य नियोजनाचा अभाव, इमारतींची दुर्दशा आदी कारणांमुळे या महाविद्यालयांमधून…
राज्यातील शिक्षणशास्त्र महाविद्यालयांमध्ये पुरेशा प्राध्यापकांचा अभाव, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सोयी-सुविधांची चणचण, तासिकांच्या योग्य नियोजनाचा अभाव, इमारतींची दुर्दशा आदी कारणांमुळे या महाविद्यालयांमधून…
आता कला क्षेत्रातून पदविका अभ्यासक्रम करायचा असल्यास मूलभूत अभ्यासक्रमाची पूर्तता करण्याची आवश्यकता नाही.
देशभरातील शिक्षणशास्त्र पदवी (बीएड) महाविद्यालयांची दुर्दशा उघडकीस आल्यानंतर एनसीटीईने ऑगस्ट २०२४ मध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेत महाविद्यालयांचे मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला…
यंदाच्या अकरावी प्रवेशांकरिता संस्थांतर्गत अर्थात संस्थांतर्गत कोट्यातील प्रवेशांबाबत बदल करण्यात आला होता. सध्याच्या सुधारित नियमांमुळे अनेक विद्यार्थ्यांना आपल्या संस्थेच्या कनिष्ठ…
ग्रामीण भागातील शिक्षकांना ऑनलाइन प्रवेशाबाबत आवश्यक प्रशिक्षण दिलेले नाही. त्यामुळे यासंदर्भात त्यांना पुरेसे ज्ञान नाही. परिणामी, ते विद्यार्थी व पालकांना…
मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यापासून देवानेच आम्हाला वाचवले, या शब्दांत मुंबईचे अतुल कदम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
पुण्यामध्ये अनामत रक्कम भरली नाही म्हणून रुग्णाला दाखल करून घेण्यास रुग्णालय प्रशासनाने नकार दिल्याची घटना ताजी असताना मुंबईमध्ये डॉक्टरने रुग्णाच्या…
दोन वर्षांपासून प्रशासकांच्या अखत्यारीत कामकाज सुरू असलेल्या एमएमसीच्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या मतदारयादीतून ७० हजार…
महाराष्ट्र वैद्याकीय परिषदेची निवडणूक ३ एप्रिल रोजी होत आहे. मात्र मतदारयादीतून वगळण्यात आलेल्या ७० हजार डॉक्टरांवरून रणकंदन सुरू आहे.
जानेवारीमध्ये मोठ्या प्रमाणात रक्तसंकलन झाले असून बरेच रक्त मुदत संपल्यामुळे वाया जाणार आहे. शिवाय एप्रिलनंतर रक्ताचा तुटवडा जाणवण्याचीही भीती आहे.
आतापर्यंत प्राधिकरणाने अनेक वैद्याकीय उपकरणे व औषधांची खरेदी प्रक्रिया पूर्ण केली असून काही खरेदी प्रक्रिया निधीअभावी प्रलंबित आहे
नीट यूजी परीक्षेदरम्यान होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी राष्ट्रीय परीक्षा कक्षाने काही बदल जाहीर केले आहेत. पण परीक्षा तीन महिन्यांवर आलेली असताना…