
पाळीव प्राण्यांसाठी संपत्ती बाजूला ठेवणे ही पाश्चिमात्य देशात एक सामान्य प्रथा आहे, परंतु भारतात ती दुर्मिळ आहे.
पाळीव प्राण्यांसाठी संपत्ती बाजूला ठेवणे ही पाश्चिमात्य देशात एक सामान्य प्रथा आहे, परंतु भारतात ती दुर्मिळ आहे.
लडाख सीमेवरील तणावामुळे मोदी आणि जिनपिंग यांच्यात तब्बल पाच वर्षांनी नियोजनबद्ध चर्चा झाली. यापूर्वी ऑक्टोबर २०१९मध्ये ममलापूरम येथे दोघांमध्ये संवाद…
तामिळनाडू सरकारच्या हिंदू धार्मिक आणि धर्मादाय देणगी विभागाने (एचआरअँडसीई) चेन्नईमध्ये सोमवारी आयोजित केलेल्या सामूहिक विवाह सोहळ्याला मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी उपस्थिती…
भारत आणि चीनच्या जवानांदरम्यान साडेचार वर्षांपूर्वी झालेल्या थेट संघर्षानंतर सीमावाद पूर्णपणे सुटलेला नाही. मात्र, संघर्ष होणाऱ्या अनेक ठिकाणी दोन्ही बाजूंनी…
आमचे तुम्ही जे काही चोरले आहे-आमची हाडे, आमच्या कवट्या, आमची मुले, आमचे लोक ते आम्हाला परत द्या. तुम्ही आमची भूमी…
दुसऱ्या डावात महाराष्ट्राने कडवा प्रतिकार करताना दुसऱ्या दिवसअखेर १ बाद १४२ धावांची मजल मारली.
यापूर्वी दिवंगत सुषमा स्वराज यांनी डिसेंबर २०१५मध्ये पाकिस्तानला भेट दिली होती. गेल्या वर्षी एससीओ परिषदेच्या निमित्ताने पाकिस्तानचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री बिलावल…
तब्बल १० वर्षांनंतर विधानसभेची निवडणूक होत असलेल्या जम्मू व काश्मीरमध्ये त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येण्याची शक्यता दिसत आहे.
सामन्याच्या चौथ्या दिवशी ४ बाद २८९ धावांवरून पुढे खेळताना शेष भारताचा पहिला डाव ४१६ धावांत संपुष्टात आला आणि रणजी विजेत्या…
आर्थिक वर्ष २०२३ मधील ८,२६५ कोटी रुपयांवरून स्विगीचा महसूल आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ३६ टक्क्यांनी वाढून ११,२४७ कोटी रुपयांवर पोहोचला…
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर हे पतधोरण समितीचे अध्यक्ष असून, समितीमध्ये तीन रिझर्व्ह बँकेचे प्रतिनिधी आणि तीन बाह्य सदस्यांचा समावेश असतो.
उच्च न्यायालयाने जुलै २०२४ मध्ये राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात निकाल दिला होता. त्याला राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.