
जम्मू-काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न केला जात आहे. येथे पायाभूत सुविधांच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या…
या विधेयकामुळे या सरकारची १०० वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या व दुसऱ्या महायुद्धाच्या अनेक कारणांपैकी एक कारण ठरलेल्या फॅसिस्ट सरकारसोबत तुलना केली…
२०१४ साली भाजपा सत्तेत आल्यापासून एकदाही जेपीसी स्थापन करण्यात आलेली नाही. याआधी राफेल खरेदी व्यवहार आणि नोटाबंदीप्रकरणी संयुक्त संसदीय समिती…
मुंबईत सध्या १५ टक्के पाणी कपात लागू असल्यामुळे बहुतांश ठिकाणी पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पुरेसा जलसाठा असतानाही पाणी कपात…
अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय असलेल्या ‘पेंटॅगॉन’मधील डझनावारी गोपनीय कागदपत्रे समाजमाध्यमांवर आल्यामुळे जगभरात एकच गोंधळ उडाला आहे.
वाढत्या उष्णतेचे चटके देशाच्या अर्थव्यवस्थेलाही बसत आहेत. तापमानाचा पारा वाढेल तसतसा विकासाचा वेग मंदावण्याची चिन्हे आहेत.
मृत्यूपश्चात देहाचा पुढचा प्रवास दहन किंवा दफन या दोन मार्गांनी होतो. अमेरिकेत मात्र या दोन्ही पद्धतींना फाटा देत ‘मानवी कम्पोस्ट’…
एअर इंडियाच्या एका प्रवासी विमानात धक्कादायक घटना घडली. विमानातील प्रवाशाने क्रू मेंबर्ससोबत भांडण केल्यामुळे लंडनला जाणारे विमान दिल्लीच्या विमानतळावर परतले.…
श्रीलंकेमध्ये वकील, कायदेतज्ज्ञ, मानवाधिकार कार्यकर्ते, माध्यम संस्था अशा अनेकांकडून प्रस्तावित दहशतवादविरोधी विधेयकाला (एटीबी) विरोध केला जात आहे.
किंग चार्ल्स यांच्या राज्याभिषेकासाठी सेंट एडवर्ड मुकुट, राजदंड, गदा, कडी आणि चांदी-सोनेमिश्रित चमचा या वस्तू महत्त्वाच्या मानल्या जातात.
आम आदमी पक्षाला निवडणूक आयोगाकडून राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळण्याची काय कारणे आहेत?
संयुक्त राष्ट्राला १९७७ नंतर पुन्हा पाणी परिषद का घ्यावी लागली, या पाणी परिषदेत नेमकं काय झालं त्या विषयी…