पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स (ISI) कडून जुन्या कार्यशैलीत बदल करण्यात आले आहेत. आता संदेश, शस्त्र आणि अमली पदार्थ…
भारताच्या राजकीय इतिहासात दिल्लीमधील रामलीला मैदानाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. जयप्रकाश नारायण ते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या मैदानातून…
‘मिस वर्ल्ड’ स्पर्धा १९९६ साली भारतात आयोजित करण्यात आली होती. अमिताभ बच्चन यांच्या एबीसीएल कंपनीने स्पर्धेचे आयोजन केले होते, मात्र…
या दिवसाचे काय महत्त्व आहे याबद्दल जगातील इतर राष्ट्रे आणि समुदायांना सोडाच, खुद्द अमेरिकेतील अनेक लोक अनभिज्ञ आहेत!
सध्या वापरली जाणारी बहुतांश आधुनिक लढाऊ विमाने ध्वनीहून अधिक वेगाने (सुपरसॉनिक गती) मार्गक्रमण करतात.
उष्णतेच्या लाटांमुळे कॅनडाच्या अनेक प्रांतांमध्ये वणवे पेटले आहेत. कॅनडात प्रचंड मोठे क्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे.
जुलै २०२२ मध्ये एकूण १.६४ लाख कोटी रुपयांची बीएसएनएलच्या पुनरुज्जीवनाची योजना जाहीर करण्यात आली.
आरोपी साने याने मृत महिला सरस्वती वैद्य यांच्या शरीराचे तुकडे करण्याआधी त्यांचा गळा दाबल्याचे म्हटले जात आहे.
बदलते राहणीमान हे अनेक आजारांचे मूळ बनले आहे. मानवाला वेगवेगळे आजार होण्याचे प्रमाण बरेच वाढले आहे. मागील काही दिवसांपासून मधुमेहाचे…
मुंबईतील गजबजलेल्या भागातील महिला वसतिगृहातील एका मुलीच्या हत्येनंतर राज्यातील शासकीय वसतिगृहाच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेला आला आहे.
मागील काही दिवसांपूर्वी कर्नाटकमध्ये हिजाबचा मुद्दा चांगलाच गाजला होता. हा वाद मिटलेला असतानाच आता जम्मू-काश्मीरमध्ये एका शाळेत विद्यार्थिनींना ‘अबाया’ वस्त्र…
मुंबईतील महिलांविरोधातील बलात्काराच्या गुन्ह्यांमध्येही वाढ झालेली पहायला मिळत आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.