दर महिन्याला अडीच हजार पाळीव प्राणी भारतीय रेल्वेमधून प्रवास करतात. कुत्रा, मांजर असे पाळीव प्राणी घेऊन प्रवासी रेल्वेमधून प्रवास करू…
देशात इन्फ्लुएंझा विषाणूचा प्रादुर्भाव पाहायला मिळतोय. याच कारणामुळे केंद्र सरकारने मागील आठवड्यात आढावा बैठक घेतली.
१९४८ साली वर्णभेदाची सुरुवात झाली होती. अनेक दशकांचा संघर्ष आणि क्रूर दडपशाहीनंतर शेवटी वर्णभेदाचा अंत झाला.
बँक शेअर्सच्या घसरणीमुळे गुंतवणूकदार घाबरले असून, रोखे (Bond) उत्पन्नात घट झाल्यामुळे गुंतवणूकदारांसोबतच प्रामुख्याने बँकांचे नुकसान झाले आहे. एकमेकांशी जोडलेल्या असलेल्या…
अरुणाचल प्रदेशच्या बोमडिला परिसरात लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर भ्रमंती करीत होते. त्याचा हवाई नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला आणि ते मंडला भागात…
कांद्याच्या विक्रमी उत्पादनामुळे बाजारपेठेत तो कवडीमोल ठरला आहे. गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणणारा कांदा शेतकऱ्यालाही सध्या रडवतो आहे. असे असले तरी…
शेतकरी संघटना, शिक्षक संघटनांकडून जी-२० सदस्य राष्ट्रांच्या बैठकीला विरोध केला जात आहे.
एकाच प्रकरणात दोन माफीचे साक्षीदार होऊ शकतात का? काय आहे याविषयीची तरतूद? याचा हा आढावा…
महानंदची दैनंदिन दूध संकलनाची क्षमता सुमारे दहा लाख लिटर आहे, त्यापैकी आजघडीला जेमतेम ४० हजार लिटर दूध संकलन होते.
साधारण अडीच वर्षांपूर्वी गारसेट्टी यांच्या नावाची भारतीय राजदूतपदासाठी घोषणा करण्यात आली होती.
पॅरिसमध्ये रस्त्यांवर साधारण ७ टन कचरा साचला असून अन्य मोठ्या शहरांचीही असीच स्थिती आहे.
अरुणाचल प्रदेश हा तिबेटचा भूभाग असल्याचा दावा चीनने केला आहे. चीनच्या या आगळीकीचा विरोध अमेरिकेच्या संसदेत करण्यात आला.