
मॅगीवरची बंदी चर्चेला आमंत्रण देऊन गेली तशीच विचारांनाही प्रवृत्त करून गेली. गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या सगळ्यांच्याच जीवनमानात जो बदल होत…
क्रिकेटनंतर हॉकी, फुटबॉल, बॅडमिंटन, टेनिस, बुद्धिबळ, कबड्डी या खेळांपाठोपाठ आता कुस्तीचेही लीग सामने खेळवले जाणार आहेत. या सामन्यांचा या क्रीडाप्रकाराला…
महाराष्ट्रात चंद्रपूर, गडचिरोली, तसंच आंध्रप्रदेश आणि छत्तीसगडलगतच्या प्रांतात वावरणारी झाडय़ा नावाच्या आदिम जमातीची आजही सरकारदरबारी नोंद नाही. कोण आहेत हे…
साहित्य : २ वाटी चणाडाळ, ३/४ वाटी तूरडाळ, हळद, तिखट, चवीपुरते मीठ. पाण्याकरिता मसाला : ४-५ ग्लास पाणी, ४-५ चमचे…
लोकल ट्रेनमध्ये रोज बाचाबाची होते. रस्त्यावर कुणाला धक्का लागला तर लगेच शिवीगाळ करणारे लोक असतात. वस्तीतल्या नळावर पाणी भरताना रोज…
राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची रक्तगटापासून ते त्यांच्या आईवडिलांच्या उत्पन्नापर्यंतची माहिती एका ‘क्लिक’सरशी संगणकावर उपलब्ध व्हावी
रोज व्यायाम करणे आवश्यक असते. पण ते शक्य न झाल्यास आठवडय़ातून चार वेळा तरी व्यायाम करावा.
गेले सहा महिने ‘लोकप्रभा’मध्ये सुरू असलेल्या ‘नातं हृदयाशी’, ‘प्रश्न पोटाचा’ आणि ‘मनोमनी’ या सदरांना वाचकांकडून भरभरून प्रतिसाद मिळतो आहे.
हवामानाचा अंदाज दर १२ तासांऐवजी दर चार तासांनी वर्तविण्याबाबत तसेच मुंबईत विविध ठिकाणी उपकेंद्रे उभारण्याबाबत विचार करा
पाण्यात फुलणाऱ्या अनेक फुलांना मराठीत आपण कमळ म्हणतो; त्यामध्ये लोटस आणि वॉटर लीली हे दोन प्रकार प्रामुख्याने असतात.
जिल्ह्यातील ३७९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांनंतर गुरुवारी जाहीर झालेल्या निकालावरून बहुतांश ग्रामपंचायतींवर शिवसेनेने सत्ता मिळवून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दिग्गजांना भुईसपाट केल्याचा दावा केला.