scorecardresearch

Latest News

बीड, औरंगाबाद ग्रामीण, परभणी, हिंगोली पोलीस दल अपडेट नाही!

पोलीस दलातील ठळक घडामोडी संकेतस्थळावर टाकण्याच्या बाबतीत मराठवाडय़ातील निम्म्या जिल्हय़ांमध्ये सजगता, तर उर्वरित जिल्हय़ांमध्ये अनास्था असल्याचे दिसते.

‘रोजचा दिवस नव्या आव्हानांचा; चांगल्या कामाची उत्कंठा हवीच’

रोजचा दिवस नवी आव्हाने घेऊन उगवतो. कालच्यापेक्षा आज अधिक चांगले काम करेन, या भावनेने काम करणे म्हणजेच उत्कृष्टता होय, असे…

राज्यपाल चाकूरकरांच्या हस्ते लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

रोटरीच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या पोलिओ निर्मूलन मोहिमेचा अंतिम टप्पा सुरू आहे. लातूर येथे या मोहिमेचा प्रारंभ पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील…

शिक्षणक्षेत्रात नावीन्याचा ध्यास घेऊन कार्य व्हावे- चाकूरकर

जग झपाटय़ाने बदलत आहे. वेगाबरोबर स्वत:ची गती शिक्षणक्षेत्रातील मंडळींनी टिकवली पाहिजे. नवीनतेचा ध्यास घेऊन शिक्षणक्षेत्रात काम करण्याची गरज आहे, असे…

राज्यात नाटय़गृहे बांधण्याचा निर्णय कागदावरच!

राज्याच्या विविध भागातील शहरात आणि ग्रामीण परिसरात नाटय़कलेची जोपासना आणि तिचे संवर्धन करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात एक खुले नाटय़गृह (अ‍ॅम्पी थिएटर)…

‘आयपीएल’ लिलावात ‘कोरे अँडरसन’वर सर्वांची नजर

न्यूझीलंड भूमीवर अवघ्या ३६ चेंडूत शतक ठोकून जलद शतक करण्याचा विक्रम रचणाऱया कोरे अँडरसनवर यावेळीच्या आयपीएल २०१४च्या लिलावात सर्वांची नजर…

‘शिवछत्रपतींच्या कार्याचा राज्य सरकारला विसर’

मराठा आरक्षणासाठी सरकार अनुकूल आहे. त्यामुळे राणे समितीच्या अहवालाची वाट पाहावी लागणार आहे. सरकारला कोणत्याही परिस्थितीत हक्काचे आरक्षण द्यावेच लागणार…

देशात उगाचच ‘नमो’ राग -येचुरी

जनतेच्या भावनांना भडकवून सत्तेत आले तरी राजकारणात अनुभवाची गरज असते, असा टोला माकपचे पॉलिट ब्युरो सदस्य खासदार सीताराम येचुरी यांनी…

संघटनात्मक शक्ती क्षीण अन् वाढीचे प्रयत्न तोकडे

लोकशाही व्यवस्थेतून जन्माला आलेल्या देशातील सरकारांविरुध्द जनतेत तीव्र असंतोष असून माओवादी चळवळ वाढवण्यासाठी हीच योग्य वेळ असली तरी सध्या चळवळीची…

कत्तलखान्याविरोधात रायगड बंद

माणगाव तालुक्यातील मोर्बा येथील कत्तलखान्याविरोधात रायगडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला.

फुले-शाहू-आंबेडकरांचे साहित्य दुरापास्तच!

फुले-शाहू-आंबेडकर यांची नावे घेत पुरोगामीत्वाचे ढोल बडवणाऱ्या नेत्यांनी या समाजसुधारकांचे विचार सर्वसामान्यांत पोहोचवण्यासाठी मात्र काहीच प्रयत्न केलेले नाहीत.