केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचा अतिरिक्त भार घेतल्यापासून गेल्या महिनाभरात दीड लाख कोटी रुपयांच्या ७० ते ८० प्रकल्पांना पर्यावरणविषयक
विवेकानंद संस्कार संस्थेच्या पुढाकारातून लातूर शहरात लोकसहभागातून स्वामी विवेकानंदांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला. रविवारी त्याचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
राज्यातील इतर मागासवर्गीय आणि अनुसूचित जाती-जमातीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा व मुस्लिम समाजास त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्यात येईल,…
टोल पंचगंगेत बुडविण्याची भाषा करत हसन मुश्रीफ व सतेज पाटील या मंत्र्यांनी कोल्हापूर टोल मुक्त करण्याची घोषणा केली असली, तरी…
कोल्हापुरात पथकर विरोधी जनआंदोलन भडकल्यानंतर राज्य शासनाने पथकराची कोटय़वधीची रक्कम महानगरपालिका देईल, असे जाहीर करून यावर तोडगा
अमरावती जिल्ह्य़ात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर नांदगावपेठनजीक उभारण्यात आलेल्या पथकर वसुली नाक्याचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही
अमेठीतील विश्वास यांचे भाषण हे ‘आप’मधले कुमार विश्वास नसून कुमार ‘बकवास’ असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशी टीका करणारे ट्विट दिग्विजय…
हिंगोली जिल्हा परिषदेच्या लेखा आणि वित्त विभागाच्या परीक्षणासाठी पंचायत राज समितीचा दौरा २८ जानेवारीपासून सुरू होणार आहे. या समितीचे अध्यक्ष…
महाराष्ट्र टोलमुक्तीसाठी सर्वाना उपयुक्त ठरेल अशी योजना राबवण्याचा विचार असून सत्तेत आल्यानंतर टोलमुक्तीसाठी ‘वन टाइम टॅक्ससारखा’ पर्याय राबवण्याचा
मध्य रेल्वेने ठाणे ते कल्याण आणि कल्याण ते मुंब्रा या रेल्वेमार्गावर शनिवारी रात्री हाती घेतलेल्या एसी-डीसी परिवर्तनाच्या कामाचा प्रचंड ताप…
ठाण्यात पहिल्यांदाचा भरलेल्या उपवन आर्ट फेस्टिव्हलने रविवारी संध्याकाळपर्यंत गर्दीचा नवा उच्चांक नोंदवला. रविवारच्या सुट्टीचा मुहूर्त साधत उपवन
मध्य रेल्वे प्रशासनाला दर दिवशी तब्बल एक कोटींची बचत करून देणाऱ्या डीसी-एसी परिवर्तनाचा पहिला टप्पा ठाणे आणि लोकमान्य टिळक टर्मिनसपर्यंत