
माटुंगा येथील रुईया महाविद्यालयाला विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे ‘कॉलेज ऑफ एक्सलन्स’ हा बहुमान देण्यात आला आहे. हा बहुमान मिळवणारे हे देशातील…
भारतरत्न इंदिरानगर झोपडपट्टी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत असून सार्वजनिक स्वच्छता वाढली आहे. या प्रश्नावर पालिका प्रशासनाचे वारंवार…
शेतमजूर आणि कोरडवाहू शेतकरी हे कृषीधोरणाच्या केंद्रस्थानी असणे ही काळाची गरज आहे, पण त्याचबरोबर प्रयोगशीलता दाखवली आणि विज्ञानाची कास धरली…
अन्न सुरक्षा विधेयक हे शेतक ऱ्यांच्या हिताचेच आहे. त्याला विरोध करणारे आणि स्वतला शेतक ऱ्यांचे नेते म्हणविणारेच शेतमजूर आणि शेतकरी…
एकीकडे शेतीची उत्पादकता वाढत नाही तर, दुसरीकडे पावसाच्या लहरीपणामध्ये सातत्याने बदल होत आहे. पीकपद्धतीमध्ये बदल झाला असून नको तेवढा ऊस…
दुधाचा भाव स्थिर आहे. मात्र, भाजीपाल्याचा नाही. कपडे, बूट खरेदी करताना आपण काही विचार करत नाही. मात्र, भाजीपाला घेताना चिकित्सक…
महात्मा फुले सभागृहामध्ये ८१५ आसनक्षमतेचे तर, अण्णा भाऊ साठे सभागृहामध्ये ८५० आसनक्षमतेचे नाटय़गृह साकारण्यात आले आहे. पण…
केंद्र व राज्य शासनाच्या ठिबक सिंचन योजनेंतर्गत अनुदान वाटपामध्ये दिगंबर कदम, सत्यजित इनामदार, रामराजे मक्तेदार, रामचंद्र शेंडगे व राजेंद्र बुधनवर…
पीएमपीकडून होणारी खरेदी सातत्याने वादग्रस्त ठरत असताना बारा रुपयांचा दिवा (फॉग लॅम्प) पीएमपीने पाचशेनव्वद रुपयांना खरेदी केल्याचे उघड झाले आहे.
अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नाशिक व धुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्रावरील द्राक्षबागांसह कांदा, टोमॅटो, कांदा, कपाशी व गहू या पिकांचे…
जादूटोणाविरोधी कायदा लागू झाल्यानंतर पहिल्या सहा महिन्यांत तक्रारींचे अर्धशतक गाठले गेले असले तरी दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये महिलांचे शारीरिक व आर्थिक…
राज्य शासनाकडून लाचखोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांना काही यश येताना दिसत नाही.