scorecardresearch

Latest News

रुईया ठरले देशातील सर्वोत्तम महाविद्यालय!

माटुंगा येथील रुईया महाविद्यालयाला विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे ‘कॉलेज ऑफ एक्सलन्स’ हा बहुमान देण्यात आला आहे. हा बहुमान मिळवणारे हे देशातील…

नागरी प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्याने भाजप नगरसेविकेचा राजीनामा

भारतरत्न इंदिरानगर झोपडपट्टी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत असून सार्वजनिक स्वच्छता वाढली आहे. या प्रश्नावर पालिका प्रशासनाचे वारंवार…

शेतमजूर-छोटा शेतकरी हेच धोरणाच्या केंद्रस्थानी हवेत

शेतमजूर आणि कोरडवाहू शेतकरी हे कृषीधोरणाच्या केंद्रस्थानी असणे ही काळाची गरज आहे, पण त्याचबरोबर प्रयोगशीलता दाखवली आणि विज्ञानाची कास धरली…

अन्नसुरक्षेस विरोध हे शेतकरी नेत्यांचे कारस्थान!

अन्न सुरक्षा विधेयक हे शेतक ऱ्यांच्या हिताचेच आहे. त्याला विरोध करणारे आणि स्वतला शेतक ऱ्यांचे नेते म्हणविणारेच शेतमजूर आणि शेतकरी…

ठिबक सिंचन घोटाळय़ातील ५ आरोपींना अटकपूर्व जामीन

केंद्र व राज्य शासनाच्या ठिबक सिंचन योजनेंतर्गत अनुदान वाटपामध्ये दिगंबर कदम, सत्यजित इनामदार, रामराजे मक्तेदार, रामचंद्र शेंडगे व राजेंद्र बुधनवर…

पीएमपीकडून १२ रु.किमतीचा फाॅग लॅम्प ५९० रु. दराने खरेदी

पीएमपीकडून होणारी खरेदी सातत्याने वादग्रस्त ठरत असताना बारा रुपयांचा दिवा (फॉग लॅम्प) पीएमपीने पाचशेनव्वद रुपयांना खरेदी केल्याचे उघड झाले आहे.

उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे कोटय़वधींचे नुकसान

अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नाशिक व धुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्रावरील द्राक्षबागांसह कांदा, टोमॅटो, कांदा, कपाशी व गहू या पिकांचे…

जादूटोण्याच्या कचाटय़ात महिलांचे प्रमाण अधिक

जादूटोणाविरोधी कायदा लागू झाल्यानंतर पहिल्या सहा महिन्यांत तक्रारींचे अर्धशतक गाठले गेले असले तरी दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये महिलांचे शारीरिक व आर्थिक…

लाचखोरांना शिक्षा होण्याचे प्रमाण घटले!

राज्य शासनाकडून लाचखोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांना काही यश येताना दिसत नाही.