मुंबईतल्या मैदानांवर, कट्टय़ांवर सुट्टीच्या दिवशी मोठय़ांसाठी रंगणारे सामाजिक, सांस्कृतिक सोहळे अनेक आहेत. पण, यंदाच्या आठवडी सुट्टीत खास लहान मुलांसाठीचा सांस्कृतिक…
बालवयात यशशिखरावर पोहोचलेल्या सर्वच कलावंतांच्या भाळी लौकिकार्थाने ‘महागुरु’पद नसल्याचा प्रचंड मोठा इतिहास आहे.
अनुदानास पात्र ठरलेल्या परंतु अद्याप अनुदान न मिळालेल्या ५८ माध्यमिक शाळांना तत्काळ अनुदान देण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्याने…
राक्षसी टोलधाडीच्या चिंधडय़ा उडवण्यासाठी राज ठाकरे यांच्या आंदोलनाला वाहन धारकांनी पाठिंबा दिला त्यामुळे त्यांचे हे आंदोलन यशस्वी झाले आणि अखेर…
नागरिकांच्या तक्रारींची पोलीस ठाण्याच्या पातळीवरच तड लागावी, या हेतूने माजी पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनी सुरू केलेला पोलीस ठाण्यातील…
हायड्रोजन आणि कार्बन या मूलद्रव्यांचे अणू संयोग पावून ‘हायड्रोकार्बन’ रसायने तयार होतात. नाना तऱ्हेच्या हायड्रोकार्बन्स रसायनांची संख्या प्रचंड असून त्यांच्यापासून…
श्री आणि शारदा, अर्थात भौतिक संपदा आणि आत्मिक संपदा या दोन्हीचा प्रभाव साधकाच्या आयुष्यात प्राथमिक टप्प्यावर असतो. सर्वसामान्य माणसावर भौतिकाचा…
जागतिक पर्यावरणविषयक मुद्दय़ांची चर्चा करतानाच, जमिनीवरच्या मानवी प्रश्नांकडे दुर्लक्ष न करता चुलींचा प्रश्न सोडवायचा आहे.. तिथे घोषणाबाजीऐवजी तडजोडीही कराव्या लागतील..
नैसर्गिक वायूच्या दरांमध्ये अनियमिततेच्या तक्रारी आल्याने दिल्ली सरकारने केंद्रीय मंत्री वीरप्पा मोईली, माजी मंत्री मुरली देवरा यांच्यासह रिलायन्स उद्योगाचे प्रमुख…
मोठा गाजावाजा करून राबवण्यात येत असलेल्या वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीत उपविभागीय पातळीवरच ५९ टक्के दावे फेटाळण्यात आल्याने आणि या दाव्यांच्या स्थितीविषयी…
टोलच्या विषयावरून आंदोलन करून नागरिकांना वेठीस धरणे योग्य नाही. ज्या टोल नाक्यांबाबत राज ठाकरे यांना आक्षेप आहेत,
प्रस्तावाचा पत्ता नाही, आर्थिक तरतूद नाही तरीही दोन ठिकाणी राष्ट्रीय वन अकादमी करूच, असे ठासून सांगणारे वनमंत्री पतंगराव कदम यांचा…