scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Latest News

‘भारतीय शास्त्रीय संगीतातील गुरू-शिष्य परंपरा असाधारण’

भारतीय शास्त्रीय संगीतात असलेली गुरू-शिष्य परंपरा असाधारण असून अशी परंपरा अन्यत्र नाही. त्यामुळे ही परंपरा महत्त्वाची वाटते. त्याचबरोबर भारतीय संगीत…

बीड जिल्हा परिषदेत तोडफोड

जिल्हा परिषदेतील ‘झेडपीआर’च्या समान निधी वाटपावरून सत्ताधारी-विरोधक यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून संघर्ष सुरूआहे. सोमवारी हा संघर्ष चव्हाटय़ावर आला.

बीडमध्ये १२८ वसतिशाळांच्या शिक्षक नियुक्तीचा मार्ग मोकळा

गेल्या ३ वर्षांपासून सातत्याने आंदोलन, मोर्चा, उपोषण करीत जि. प. शिक्षण विभागाकडे न्यायाची मागणी करणाऱ्या १२८ वसतिशाळा शिक्षकांच्या नियुक्त्यांचा प्रश्न…

राजळे यांनी घेतली हजारेंची भेट

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार राजीव राजळे यांनी मंगळवारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. युवकांना संघटित करून…

राष्ट्रवादीचे भांबळे, सेनेचे जाधव मैदानात

परभणी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीतर्फे विजय भांबळे, तर शिवसेनेकडून आमदार संजय जाधव यांची उमेदवारी जाहीर झाली. उमेदवारी जाहीर होताच जिल्ह्यात लढतीचे…

पाण्यासाठी लातूरकरांची पुन्हा भंडारवाडीवर भिस्त

शहराला कारसा, पोहरेगाव येथून अतिरिक्त पाणीपुरवठा करण्यासाठी ६ कोटींची पूरक योजना मंजूर झाली. मात्र, तांत्रिक कारण देऊन ती गुंडाळली गेली.…

BLOG: द्राविड मोदीत्व कळगम!

करुणानिधी यांच्या हाडवैरी आणि अण्णा द्रामुकच्या नेत्या मुख्यमंत्री जयललिता यांनी आधीच पंतप्रधानपदावर दावा ठोकून राज्यातील मतदारांना भावनिक आवाहन केले आहे.

‘ट्वेल्व्ह इयर्स ए स्लेव्ह’ सर्वोत्कृष्ट चित्रपट

सिनेभक्तांच्या चित्रपट कुतूहलाचा अंतिम टप्पा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑस्कर सोहळ्यावर अंतराळ थरार घडविणाऱ्या ‘ग्रॅव्हिटी’ या चित्रपटाने यंदा पुरस्कारांची बाजी मारली…

जगातील धोकादायक देशांत भारत तिसऱया क्रमांकावर!

जगभरातील बॉम्बस्फोटांच्या आकडेवारीलनुसार भारत हा जगातील तिसऱया क्रमांकाचा सर्वात धोकादायक देश ठरला आहे. राष्ट्रीय बॉम्बस्फोट डेटा केंद्राने केलेल्या पाहणीनुसार इराक…

नगर जिल्हय़ाचा पाणीप्रश्न आपणच सोडवला

मंत्री असताना नाशिक जिल्ह्यात पाच धरणे बांधून आपणच नगर जिल्हय़ाच्या पाण्याचा प्रश्न सोडवला असा दावा शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार…

नगर जिल्हय़ाचा पाणीप्रश्न आपणच सोडवला

मंत्री असताना नाशिक जिल्ह्यात पाच धरणे बांधून आपणच नगर जिल्हय़ाच्या पाण्याचा प्रश्न सोडवला असा दावा शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार…