ज्या काही करसवलती आदी या हंगामी अर्थसंकल्पात प्रस्तावित केल्या आहेत त्या चार महिन्यांनंतर राहतीलच असे नाही. पुढेही राहतील त्या महसुली…
दीक्षित असे आडनाव असतानाही, ‘मश्री’ म्हटले की दीक्षितच असणार अशी खात्री वाटावी, असे मश्रींचे व्यक्तिमत्त्व होते. साहित्य आणि इतिहास अशा…
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या डोंबिवली औद्योगिक क्षेत्रात काही कंपन्यांकडून प्रदूषण केले जाते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मात्र सरधोपट सरसकट सर्वच…
जटपूरा गेट परिसरातील पंचशील चौक वार्डातील मराठी दैनिक चंद्रपूर समाचार वृत्तपत्र कार्यालयाच्या गोदामाला रविवारी सकाळी ११ च्या सुमारास लागलेल्या भीषण…
नक्षलवाद्यांनी वर्गशत्रू ठरवून ठार मारलेल्या ४१ आदिवासींच्या कुटुंबाना देण्यात येणारी आर्थिक मदत राज्य सरकारने गेल्या चार वर्षांपासून अडवून धरली आहे.
रस्ते तयार करताना ते रस्ते चांगले कसे राहतील, याबाबत राज्य सरकार धोरण तयार करते. अशा धोरणामध्ये काय चूक आहे?
रिक्षाच्या परवान्यासाठी परिवहन विभागाने मागवलेल्या ऑनलाइन अर्ज प्रक्रियेतील गोंधळ, सामाजिक सुरक्षा कल्याणकारी मंडळाच्या स्थापनेतील दिरंगाई, रिक्षा परवान्यासाठी लागू केलेली दहावी…
अराजकाच्या गर्तेत दिल्लीकरांना ढकलून केजरीवाल यांनी नवा डाव खेळला आहे. डिसेंबर २०१३ ची लढाई शीला दीक्षित यांच्याविरोधात होती.
‘आप’ने लोकसभेसाठी महाराष्ट्रातील सहा उमेदवार जाहीर केले आहेत. मुंबईतील तीन लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात आले असून
राज्यात सत्ता आल्यास एलबीटी रद्द, टोलमुक्त महाराष्ट्र, शेतकऱ्यांच्या वीजबिलात निम्म्याने कपात व कृषीसाठी वेगळा अर्थसंकल्प, अशा घोषणांची खैरात करत ज्येष्ठ…
शिक्षण आणि नोकऱ्यांमधील जातीच्या आरक्षणावरून वाद, चर्चा सुरू असतानाच आता मुंबईतील फेरीविक्रेत्यांनाही आपल्याला या आरक्षणाचा फटका बसेल