
अमेठीतील विश्वास यांचे भाषण हे ‘आप’मधले कुमार विश्वास नसून कुमार ‘बकवास’ असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशी टीका करणारे ट्विट दिग्विजय…
हिंगोली जिल्हा परिषदेच्या लेखा आणि वित्त विभागाच्या परीक्षणासाठी पंचायत राज समितीचा दौरा २८ जानेवारीपासून सुरू होणार आहे. या समितीचे अध्यक्ष…
महाराष्ट्र टोलमुक्तीसाठी सर्वाना उपयुक्त ठरेल अशी योजना राबवण्याचा विचार असून सत्तेत आल्यानंतर टोलमुक्तीसाठी ‘वन टाइम टॅक्ससारखा’ पर्याय राबवण्याचा
मध्य रेल्वेने ठाणे ते कल्याण आणि कल्याण ते मुंब्रा या रेल्वेमार्गावर शनिवारी रात्री हाती घेतलेल्या एसी-डीसी परिवर्तनाच्या कामाचा प्रचंड ताप…
ठाण्यात पहिल्यांदाचा भरलेल्या उपवन आर्ट फेस्टिव्हलने रविवारी संध्याकाळपर्यंत गर्दीचा नवा उच्चांक नोंदवला. रविवारच्या सुट्टीचा मुहूर्त साधत उपवन
मध्य रेल्वे प्रशासनाला दर दिवशी तब्बल एक कोटींची बचत करून देणाऱ्या डीसी-एसी परिवर्तनाचा पहिला टप्पा ठाणे आणि लोकमान्य टिळक टर्मिनसपर्यंत
अवैध रेती उत्खनन करण्यास मज्जाव करणाऱ्या तलाठय़ाच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन ठेकेदारांविरुद्ध देगलूर पोलिसांनी गुन्हा दाखल…
२०१३ सरले.. २०१४ सुरूही झाले. भिंतीवरचे कॅलेंडर बदलले, पण आधीच्या कॅलेंडर वर्षांत घडलेल्या घटना बदलणे वा पुसणे कधीही शक्य नसते.
परभणी येथे ८ व ९ फेब्रुवारी रोजी १२वे विद्रोही मराठी साहित्यसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी भाई लक्ष्मणराव…
आर्थिक क्षमता असलेल्या महापालिकांनीच रस्ते विकासावर झालेल्या खर्चाचा भार उचलून टोल रद्द करण्यासाठी पुढाकार घ्यावा.
आर्थिक कारणांबरोबच राजकारणी-अधिकारी-ठेकेदार यांची अभद्र युती किंवा हितसंबंध लक्षात घेता टोल संस्कृती हद्दपार होण्याची शक्यता फारच दुर्मिळ आहे.
प्रेमप्रकरणातून कुटुंबाची बदनामी टाळण्यासाठी स्वत:च्या मुलीची हत्या करणाऱ्या जायभाये शिक्षक दाम्पत्याला चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.