मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक डॉ. पद्मा देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे परीक्षांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील समजल्या जाणाऱ्या परीक्षा विभागाचा कारभार पुन्हा एकदा…
मुलांच्या काळजीसाठी प्रत्येक महिलेला दोन वर्षांची सुट्टी देण्याबाबत २००८ मध्ये केंद्र सरकारने एक घोषणा केली होती.
भरधाव बसने रुग्णवाहिकेला जोरदार टक्कर दिल्यामुळे झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला.
राज्यात टोल संस्कृतीचा उदय हा शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात झाल्याचा ठपका ठेवणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीने आता मात्र टोलचे समर्थन सुरू केले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या टोलविरोधातील प्रक्षोभक भाषणाचे पडसाद परभणीसह मराठवाडय़ात ठिकठिकाणी उमटले.
पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्या विरोधात शिवसेना-भाजप युतीपाठोपाठ आता काँग्रेसनेही बाह्य़ा सरसावल्या आहेत.
मंत्रालयात कामानिमित्त येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना आता प्रवेशासाठी रांगेत तिष्ठत उभे राहण्याची गरज भासणार नाही.
आपल्याला राजकारणातून दूर करण्याचे षड्यंत्र सुरू आहे. त्यावर योग्य वेळी खुलासा करीनच; पण मी संपणार नाही आणि काँग्रेसला संपवू देणार…
भूजल ही नैसर्गिक साधनसंपत्ती असून राज्यातीलभूजलाची उपलब्धता मर्यादित आहे. शहर व ग्रामीण भागात वेगवेगळ्या कारणांसाठी भूजलाचा वारेमाप व बेसुमार वापर…
शहरातील बहुचर्चित संग्रामनगर उड्डाणपुल दोन उद्घाटनांमुळे राजकीय वादात सापडला आहे. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते उद्या (मंगळवारी) उद्घाटनाची तयारी…
ज्येष्ठ समाजसेवक अनिल अवचट, ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. मोहन आगाशे, शिक्षण तज्ज्ञ रमेश पानसे, संगीतकार एन. राजम, चित्रकार सुहास बहुलकर आणि…
‘टोल भरू नका’ या मनसे अध्यक्षांच्या आवाहनाचे तीव्र पडसाद सोमवारी या पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यात उमटले.