उद्यमशीलता व संशोधन यांचा समन्वय साधून रोजच्या जीवनातील अडचणींवर मात करण्याच्या दृष्टीने पूरक ठरणाऱ्या उत्पादन निर्मितीवर भर देणे आवश्यक ठरले…
विष्णूपुरीत मुबलक पाणी असताना दिग्रसचे पाणी पळविण्याचा अट्टहास कशासाठी? मराठवाडय़ातील जिल्ह्या-जिल्ह्यांत भांडणे लावू नका.
गेल्या आठवडय़ात न्यायालयाने फटकारल्यानंतर काँग्रेस श्रेष्ठींकडून कोणताही दिलासा न मिळाल्याने अस्वस्थ झालेल्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेड, लातूर व…
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजित बहुमजली इमारतीचे भूमिपूजन उद्या प्रजासत्ताकदिनी (रविवार) महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार आहे.
सह्य़ाद्री साखर कारखान्याकडे चालू गळीत हंगामासाठी नोंदणी झालेल्या २२ हजार हेक्टर ऊस क्षेत्रापैकी ६३ दिवसात ४ लाख ६५ हजार मेट्रिक…
अन्न सुरक्षा योजनेमध्ये जिल्ह्यातील ८ लाख ४३ हजार १८० लाभार्थी असून, या लाभार्थ्यांसाठी दर महिन्याला ३ हजार ५३४ मेट्रिक टन…
निलंगा तहसील कार्यालयाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात भाजपचे प्रदेश सरचिटणीस संभाजी पाटील निलंगेकर अचानक व्यासपीठावर आले व ध्वनिवर्धकाचा ताबा घेत त्यांनी भाषण…
उद्या, रविवारी २६ जानेवारी रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीत होणाऱ्या पथसंचलनात महाराष्ट्राचा रथ सहभागी होणार आहे.
आम आदमी पार्टीची कराड दक्षिण व कराड शहर कार्यकारिणी जाहीर झाली असून, सभासद नोंदणीसाठी मेळावे घेणे, सर्व सामान्यांना प्रशासकीय कामात…
आगामी लोकसभा निवडणुकीनंतर देशात स्थिर सरकार स्थापन व्हावे अशी इच्छा व्यक्त करून ‘पंगू’ (फ्रॅक्चर्ड) सरकार आल्यास देशासाठी ते विनाशकारी ठरेल,
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मराठवाडय़ातील प्रस्तावित महसूल आयुक्तालय स्थापन करण्यासंदर्भात राज्य सरकारला दिलेली मुदत संपून महिना उलटला, तरी त्याबाबतची…
कोटय़वधी रुपयांची उलाढाल करणाऱ्या सांगली महापालिकेला मिरजेतील बालगंधर्व नाटय़गृहाच्या दर्शनी भागात बालगंधर्वाचा पुतळा बसविण्याचेही औदार्य गेली ६ वष्रे झालेले नाही.