वर्धा जिल्ह्य़ात ओला दुष्काळ जाहीर करावा या व अन्य मागण्यांसाठी भाजप नेत्यांनी गेल्या पाच दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू केले
पूरग्रस्तांची थट्टा करणाऱ्या पालकमंत्री संजय देवतळे यांचा मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा घेऊन त्यांना पदमुक्त करावे
रात्री उशिरा पतीसह येताना चार तरुणांनी एका विवाहित युवतीवर तिच्या पतीसमोरच सामूहिक बलात्कार
यवतमाळसारख्या आदिवासीबहुल जिल्ह्य़ाला विकासाच्या दृष्टीने पुढे नेण्यासाठी यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाच्या कामाला गती द्यावी
अर्जुनी मोरगाव तालुक्यात गेल्या एका आठवडय़ापासून संततधार अतिवृष्टीचा १४० गावांना फटका बसला असून ८२७ कुटुंबातील ३ हजार ३०३ व्यक्ती बाधित…
वरोरा नाका चौकातील उड्डाणपुलाचे बांधकाम कासवगतीने सुरू असल्यानेच अपघातात वाढ झाली आहे.
आमगाव तालुक्यातील बनगाव येथे २० जुलला पाच वर्षीय आरुषी घरासमोर खेळताना अचानक बेपत्ता झाली.
दोन महिन्याच्या कालावधीत चार वेळा आर्णीकरांना पुराचा फटका बसला असून पूरग्रस्तांचे जीवन पुन्हा अस्ताव्यस्त झाले असून
तिबेट सरकारचे निर्वासित पंतप्रधान (तिबेटी भाषेत कालोन ट्रिपा) डॉ. लोवसांग सांगे यांनी दिल्लीवरून नोरगालिंग तिबेटन सेटलमेंट
राजपूत भामटा, परदेशी भामटा व मागासवर्गीय जातीच्या कर्मचारी व नागरिकांना जातीचे प्रमाणपत्र व जात पडताळणीच्या कामात अडथळे येत आहेत
पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या संशयित प्रवाशांनी बडनेरा रेल्वे स्थानकानजिक गाडीची साखळी ओढून चार बॅग खाली टाकल्या
प्रदीर्घ काळापासून केवळ चर्चेत अन् प्रतीक्षेत राहिलेले ‘प्रि-पेड’ अॅटोरिक्षाचे स्वप्न अखेर नाशिकरोड रेल्वे स्थानकापासून प्रत्यक्षात येण्याच्या दृष्टिने