वारणा दूध संघाच्या वतीने जातिवंत दुधाळ जनावरांचे प्रदर्शन आयोजित केले होते. सवरेत्कृष्ट ठरलेल्या बबन तुकाराम भंडारी (नरंदे) यांच्या म्हशीस वारणा…
बुद्ध स्तुपाची पुनर्निर्मिती झाल्यास कोल्हापूर जागतिक पर्यटन केंद्र होईल, अशी माहिती भन्ते विनयरख्खीता यांनी दिली. कोल्हापूरमध्ये बौद्ध स्तूप असल्याची माहिती…
शेतकरी सहकारी संघाने गेल्या तीन वर्षांपासून नफ्याची परंपरा अखंडित राखत सभासदांना ९ टक्के लाभांश जाहीर केला, तसेच संघाच्या विकासासाठी तरुण…
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती नाजूक असल्याचे वृत्त वृत्तवाहिन्यांवरून सांगितले जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसह शिवसेनेचे प्रमुख नेते मातोश्रीवर…
भारत-इंग्लंड पहिल्या कसोटी सामन्यात वीरेंन्द्र सेहवागने कारकिर्दीतलं २३ वं शतक झळकवलं आहे. भारताने एक गडी गमावून ४२ षटकांच्या समाप्तीपर्यंत १८५…
बाळासाहेबांवर जगातील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपचार करीत असून, सर्व शिवसैनिकांनी संयम ठेवावा असे आवाहन शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केले…
मनुष्याच्या शरीरात ७० टक्केपाणी आहे. पृथ्वीवर ७० टक्केपाणी आहे. किलगडासारख्या फळात ९० टक्केपाणी आहे. असे सगळीकडे पाणी आहे. पाणी हे…
राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचा दोन दिवसांचा नियोजित महाराष्ट्र दौरा रद्द करण्यात आल्याची अधिकृत माहिती राष्ट्रपती भवनातून देण्यात आली आहे. राष्ट्रपतींचा…
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती काल (बुधवार) रात्री अचानक बिघडल्याने आणि त्यांनी डॉक्टरांच्या उपचारांना प्रतिसाद देणं बंद केल्यामुळे विविध तर्कवितर्क…
ऊस उत्पादक शेतकऱ्याला फायदा मिळावा यासाठी शासनाने वेळोवेळी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यामध्ये खरेदी कर माफ करणे, अबकारी करातील सवलती,…
काल (बुधवार) रात्री उशीरा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती अचानक नाजूक झाली होती. त्यामुळे काल रात्रीपासून सामान्य जनता आणि शिवसेनेच्या…
महात्मा गांधी आज असते तर त्यांनी म्यानमारबाबत आजवर घेतलेल्या भू्मिकेबाबत नाराजी व्यक्त करून भारताला म्यानमारच्या पाठीशी उभे राहण्यास भाग पाडले…