scorecardresearch

Latest News

आदिवासींच्या कन्यादान योजना अनुदानात वाढ

आदिवासींना देण्यात येणारे खावटी कर्ज दुप्पट करण्यात आले आहे. तसेच आदिवासींच्या सामूहिक विवाह सोहळ्यात देण्यात येणारे अनुदान दहा हजारांवरून २५…

यमुनाबाई वाईकर यांना ‘बिर्ला कला पुरस्कार’आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण

संगीत कला केंद्राच्या वतीने दिला जाणारा ‘आदित्य विक्रम बिर्ला कलाशिखर पुरस्कार’ या वर्षी लावणीसम्राज्ञी यमुनाबाई वाईकर यांना जाहीर झाला आहे.…

राष्ट्रवादी युवती काँग्रेस स्वीकारणार वेगळी वाट

राष्ट्रवादी युवती काँॅग्रेसच्या राज्यभरातील जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या ‘पितृपक्षा’ पेक्षा वेगळया मार्गाने करण्याचा निर्णय संघटनेच्या कर्त्यांधर्त्यांनी घेतला असून जिल्ह्य़ातील ज्येष्ठ नेत्यांना यात…

शासनाने लक्ष न घातल्यास पुन्हा आंदोलन-शरद जोशी

उस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनात शासनाने लक्ष घालून मार्ग काढला नाही तर २१ नोव्हेंबर रोजी सांगली येथे तिन्ही शेतकरी संघटनांची एकत्रित…

खरेला लवकरच रत्नागिरीत आणणार ; डॉक्टर-वकिलांसह अनेकांना गंडा

ठेवीची रक्कम दुप्पट करून देण्याच्या आमिषाने सुमारे पाचशे कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या ठकसेन उल्हास खरे याने रत्नागिरी शहरातील काही मान्यवर…

दरवर्षी रिक्त पदांच्या ३ टक्केच भरती

जिल्हा स्तरावरील महसूलसह सर्वच कार्यालयांत दोन-तीन वर्षांनी रिक्त झालेल्या पदांवर एकाच वेळी भरती करण्याच्या प्रक्रियेमुळे बहुतांशी भरती प्रक्रिया वादात अडकल्या…

ऊस आंदोलनाचा फटका एसटी महामंडळाला!

ऊस दरवाढ करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलनाचा फटका एस. टी. महामंडळाला बसला. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा एस. टी. विभागाचे सुमारे वीस लाखांचे…

मनाकडून अंत:करणाकडे

मुलं अंत:करणाच्या आणि मोठी माणसं मनाच्या माध्यमातून जास्त जगत असतात. मूल जितकं लहान तितकं त्यांचं मन अप्रगल्भ आणि अंत:करण जास्त…

प्रसिद्धीसाठीच राजू शेट्टींचे पवारांवर आरोप-निवेदिता माने

स्वत:चा टीआरपी व मार्केटिंग वाढविण्यासाठी खासदार राजू शेट्टी हे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याबद्दल भलतीसलती विधाने करत आहेत. त्यांचा उठवळपणा…

आणि त्या बोलू लागल्या..

राष्ट्रवादी युवती काँग्रेसचा ५० वा राज्यस्तरीय मेळावा नुकताच औरंगाबादमध्ये झाला. व्यासपीठावरून मुलींनी ज्या निर्भीडपणे विचार मांडले त्यावरून या मुलींमध्ये आत्मभान…

रूढी परंपरांचे काटे…

पूर्व आफ्रिकेतील मसाई ही भटकी जमात. आजही आपल्या आदिमत्वाचा अंश टिकवून ठेवणारी आजही एका भाल्याने सिंहाची शिकार करणारा मसाई कितीही…

मी जनाना महल बोलतोय…

शाकम कनेक्ट म्हणजे – शासकीय कला महाविद्यालय, औरंगाबाद येथील स्कूल ऑफ आर्टच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी २०१० पासून सुरू केलेला एक अभिनव…