ठाणे, कळवा, मुंब्रा यासारख्या शहरांमधील काही भागांमध्ये होणारी पाण्याची वारेमाप नासाडी रोखण्यासाठी तातडीने उपाय आखणाऱ्या महापालिकेने आता शहरातील सुमारे ८००…
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी आज (शनिवार) ‘मातोश्री’वर जाऊन बाळासाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस केली. ऊसदराच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर…
गोवा राज्यातील मायनिंग खाणींची चौकशी करणाऱ्या शहा आयोगाने रेडीतील खाणींची चौकशी करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. त्यामुळे गोव्यापाठोपाठ सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील खाण…
कात्रज तलावातील मासे मोठय़ा प्रमाणावर मृत झाल्याचे आढळल्यामुळे या भागात शुक्रवारी हा मोठा चर्चेचा विषय झाला. तलावात पसरत असलेली जलपर्णी…
चिपळूण येथे होणाऱ्या ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर चिखलफेक करणे योग्य नसून तसे करणाऱ्यांची…
आमदार-महापौरांच्या भोसरी बालेकिल्ल्यात जवळपास २५ कोटी रुपये खर्च करून उभारलेले अंकुशराव लांडगे नाटय़गृह मुळातच रडतखडत सुरू झाले आणि आता दीड…
दिवाळी अंकाची परंपरा ही सुमारे १०६ वषार्ंपासून सुरू आहे. या दिवाळी अंकांनीच लेखकांना घडविले-जोपासले, असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्षा…
शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनीउसाच्या मालमोटारींची तोडफोड सुरू केली असून पोलिसांनी कडक कारवाईचा इशारा दिला आहे. तसेच, मालमोटारींना पोलीस बंदोबस्त देण्यास सुरूवात…
दिवाळी सर्वत्र आनंद आणि उत्साहाने साजरी होत असताना राजगडही अंधारात राहता कामा नये, या विचारातून पुण्यातील ‘क्षितिज क्रिएशन्स’ या संस्थेच्या…
वाहनचालकांच्या किरकोळ वाटणाऱ्या चुकांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच वाहतुकीचा प्रश्न अधिक गंभीर होत असल्याचा साक्षात्कार आता वाहतूक विभागाला झाला असून यापुढे पुणेकरांना…
उसाच्या मालमोटारींची शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड सुरू केली असून पोलिसांनी कडक कारवाईचा इशारा दिला आहे. तसेच, मालमोटारींना पोलीस बंदोबस्त देण्यास…
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेसने विविध नेत्यांकडे जबाबदारी सोपविताना निवडणूकपूर्व आघाडीच्या उपगटाची जबाबदारी संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांच्याकडे सोपविल्याने राज्यात…