scorecardresearch

Latest News

मंडईच्या जागेवरील व्यापारी संकुल पुन्हा वादग्रस्त

बुरूडगाव रोडवरील भाजी मंडईच्या भूखंडावर सुरू असलेले बांधकाम त्वरित थांबवावे असे पत्र महापालिकेच्या बांधकाम विभागाने नगररचना विभागाला दिले असल्याचे समजते.

‘अन्न सेवन करण्याकडे शास्त्रीय दृष्टीने पाहिले जात नाही’

अन्न सेवन करण्याकडे आज शास्त्रीय दृष्टीने पाहिले जात नसून वेळी अवेळी जेवण तसेच जंक फूडमुळे आपणच आपल्या शरीराची हानी करीत…

.. अशाही शमविता येतील वेदनेच्या कळा

‘सुरक्षित मातृत्व’ हा प्रत्येक महिलेचा जन्मसिध्द हक्क असूनही केवळ प्रशासनाची अकार्यक्षमता, नियोजन शुन्यता, सामाजिक मानसिकता यामुळे माता बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यात…

खुनाचा गुन्हा चोवीस तासात उघड

लोहगाव पोलीस चौकीजवळ सोमवारी पहाटे झालेल्या तरुणाच्या खुनाचा गुन्हा पोलिसांनी चोवीस तासांत उघडकीस आणला आहे. याप्रकरणात चौघांना अटक करण्यात आली…

पारगमन कर निविदेबाबत स्थायीची चालढकल

पारगमन कराच्या निविदा निश्चितीसाठी सभा घेण्यास विलंब करून महापालिकेच्या स्थायी समितीने अखेर आपले रंग दाखवलेच. सध्याच्या ठेकेदार कंपनीचा करार संपण्याच्या…

बेकायदेशीर दारूअड्डय़ांवर छापे

श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वेगवेगळया गावात बऱ्याच दिवसांनी देशी-विदेशीसह गावठी दारूच्या अड्डय़ांवर छापे पडले. कुणाच्या घरात, तर कुणाच्या घराच्या…

राहात्यातील ग्रा.पं.वर विखे गटाचे वर्चस्व

तालुक्यातील दुसऱ्या टप्प्यातील सहा ग्रामपंचायतींवर कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या गटाने निर्विवाद वर्चस्व मिळवले. तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक, न. पा.वाडी, आडगाव खुर्द,…

संतांचे विचारच देशाला तारतील- हजारे

संतांचे विचारच देशाला तारणार असून जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाने संतांचे विचार अंगीकारणे गरजेचे आहे, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी…

पर्यावरण संवर्धनाचा असाही ‘वेध’

एरवी कुठल्या ना कुठल्या कारणाने प्रदुषणाविषयी कंठशोष करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरण संवर्धन करता येईल का,पर्यावरण संवर्धनास हातभार लागेल या उद्देशाने…

महापालिका सभागृहात शिवसेनाप्रमुखांचे तैलचित्र

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यासह त्यांच्या स्मरणार्थ कलादालन व उद्यानाची उभारणी, अशा सर्व विषयांवर लवकरच सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत निर्णय…

गंगापूरमधून पाणी सोडण्यास विरोध कायम

गंगापूर धरण समुहातून पाणी देण्यास नाशिक जिल्हा पाणी प्रश्न कृती समितीचा विरोध असून दारणा धरणातील पाणी औरंगाबादला पिण्यासाठी देण्यास कोणतीही…