scorecardresearch

Latest News

शास्त्र-कला शाखांवर मेहेरनजर, वाणिज्य शाखा वाऱ्यावर!

उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचे वेळेपत्रक वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांवर अन्याय करणारे ठरले आहे. शास्त्र आणि कला शाखेच्या गणिताच्या पेपरची…

बिहारमध्ये शैक्षणिक क्रांती

काही वर्षांपूर्वी बिहारच्या शाळा म्हणजे गुंडापुंडांचे अड्डे आणि गुराढोरांचे गोठे अशा होत्या. लालूप्रसादांच्या जंगलराजमध्ये शिक्षण आणि शिक्षकांची दैनावस्था झाली होती.…

पोलिसांना जखमी करून मोटारसायकलस्वार फरार

पहाटे गस्तीवर असणाऱ्या पोलिसांना धडक देऊन दोन मोटारसायकलस्वार फरार झाले. या धडकेत एक पोलीस हवालदार जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात…

नरेंद्र मोदींनी घेतली पंतप्रधानांची भेट

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेऊन गुजरातच्या विकासासंदर्भात चर्चा केली. आजची…

‘लिटील फ्लॉवर’ एक पाऊल मागे

शुल्क न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्गात बसू न देण्याची शिक्षा करणाऱ्या शहरातील डीजीपीनगर- २ मधील लिटील फ्लॉवर स्कूलमधील प्रकारावर ‘नाशिक वृत्तान्त’ने…

‘विजयदुर्ग’गाथा!

जांभ्या खडकांवरी कालवें, त्यावरूनी खेंकडे पहात फिरती जिथें हालत्या स्वप्रतिबिंबाकडे कमलमीन भयहीन उघडुनी निज पाकळिपाकळी नवल करती कुणीं रेखिल्या पुलिनीं…

महापालिकेचे विद्यार्थी अजूनही गणवेशापासून वंचित

शैक्षणिक वर्ष संपण्यास अवघे काही महिने शिल्लक असतानाही सुमारे ४० हजार विद्यार्थ्यांना आजतागायत गणवेश न मिळणे, सलग दोन वर्ष कोणतीही…

त्र्यंबकमध्ये आजपासून निवृत्तीनाथ यात्रोत्सव

त्र्यंबकेश्वर येथे बुधवारपासून संत निवृत्तीनाथ महाराज यात्रोत्सवास सुरूवात होत असून त्यासाठी नगरी सज्ज झाली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून िदडीव्दारे लाखो वारकरी…

विद्यापीठांनी गुणवत्तेवर भर द्यावा

जगातील अव्वल २०० विद्यापीठांमध्ये एकाही भारतीय विद्यापीठाचा समावेश नसणे ही खेदजनक बाब असल्याचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मान्य केले.…

‘रासबिहारी’ कडून शुल्क काहिसे कमी

शहरातील रासबिहारी स्कूलने शासनाची मान्यता न घेता एप्रिल २०१२ मध्ये केलेली प्रचंड शुल्कवाढ शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचच्या नेतृत्वाखाली पालकांनी केलेल्या…

अर्थसंकल्पपूर्व हवामान

या महिन्याच्या अखेरीस देशाचा अर्थसंकल्प जाहीर होईल. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय अर्थकारणाचे प्रतिबिंब त्यात पडणे अपरिहार्य आहे. नागरिकांना सवलती देताना करांचे ओझेही त्यांच्यावर…