जांभ्या खडकांवरी कालवें, त्यावरूनी खेंकडे पहात फिरती जिथें हालत्या स्वप्रतिबिंबाकडे कमलमीन भयहीन उघडुनी निज पाकळिपाकळी नवल करती कुणीं रेखिल्या पुलिनीं…
शैक्षणिक वर्ष संपण्यास अवघे काही महिने शिल्लक असतानाही सुमारे ४० हजार विद्यार्थ्यांना आजतागायत गणवेश न मिळणे, सलग दोन वर्ष कोणतीही…
त्र्यंबकेश्वर येथे बुधवारपासून संत निवृत्तीनाथ महाराज यात्रोत्सवास सुरूवात होत असून त्यासाठी नगरी सज्ज झाली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून िदडीव्दारे लाखो वारकरी…
जगातील अव्वल २०० विद्यापीठांमध्ये एकाही भारतीय विद्यापीठाचा समावेश नसणे ही खेदजनक बाब असल्याचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मान्य केले.…
शहरातील रासबिहारी स्कूलने शासनाची मान्यता न घेता एप्रिल २०१२ मध्ये केलेली प्रचंड शुल्कवाढ शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचच्या नेतृत्वाखाली पालकांनी केलेल्या…
या महिन्याच्या अखेरीस देशाचा अर्थसंकल्प जाहीर होईल. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय अर्थकारणाचे प्रतिबिंब त्यात पडणे अपरिहार्य आहे. नागरिकांना सवलती देताना करांचे ओझेही त्यांच्यावर…
हिंदु समाजात राहून मंडल आयोग पूर्णपणे लागू होणार नाही आणि जनगणनाही होणार नाही, हे वास्तव ओबीसी समाजाला कळले असून उच्चवर्णीयांच्या…
संपन्न तालुका म्हणून प्रसिध्द असलेल्या निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत परिसरासही यंदा टंचाईने घेरले असून शहरातील काही जणांकडून पाण्याचा चक्क काळाबाजार…
कला ही निखळ आनंद देणारी दैवी देणगी असते, ती ज्याच्यावर प्रसन्न असते त्याला तर समृद्ध करतेच. त्याचबरोबर रसिकांच्या चित्तवृत्तीही मोहरून…
तालुक्यातील एकेक प्रकल्प कोरडेठाक पडू लागल्याने तहानेने प्राण कंठाशी आलेल्या धुळेकरांची तहान भागविण्यासाठी अखेर साक्रीतील सर्वपक्षीयांचा विरोध असतानाही पांझरा, जामखेली…
‘तणावामागचे सत्य’ हा अग्रलेख व त्यात व्यक्त केलेले अतिभाबडे शेजार प्रेम हे पं. नेहरूंविषयीचे विचार योग्यच वाटतात. चीन स्वतंत्र झाल्यावर…
जिल्हा सहकारी बँक तीन वर्षांत भ्रष्टाचार, गैरव्यवहार व राज्य गुप्तचर विभागाकडून होणाऱ्या चौकशीमुळे राज्यभर गाजली. परंतु तेव्हा आरोप करणारे व…