scorecardresearch

Latest News

‘बेस्ट’च्या वीजग्राहकांना दरवाढीचा भरुदड अटळ

‘बेस्ट’ची आर्थिक स्थिती आणि परिवहन विभागाचा तोटा लक्षात घेता आणखी निदान तीन वर्षे तरी ‘बेस्ट’च्या वीजग्राहकांना परिवहन विभागाच्या तोटय़ाची झळ…

अकराव्या ‘थर्ड आय’ आशियाई चित्रपट महोत्सवात तीन मराठी चित्रपट

एशियन फिल्म फाऊण्डेशनतर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणारा ‘थर्ड आय’ आशियाई चित्रपट महोत्सव ७ डिसेंबरपासून रवींद्र नाटय़ मंदिर, प्रभादेवी येथील मिनी…

शिवसेनाप्रमुखांवरील अंत्यसंस्कारांची जागा दोन दिवसांत रिकामी करणार?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेली शिवाजी पार्कमधील जागा…

अंकुश लांडगे यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी मुख्य आरोपीचा भोसरीत खून

िपपरी-चिंचवड शहर भारतीय जनता पक्षाचे दिवंगत शहराध्यक्ष अंकुश लांडगे यांच्या हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी सचिन ऊर्फ गोटय़ा कुंडलिक धावडे (वय ३१)…

शिस्तबद्ध संचलन व सुखोई विमानांची प्रात्यक्षिके!

देशाच्या लष्कर प्रमुखांसमोर छात्रांचे शिस्तबद्ध संचलन.. सुखोई व सुपर डिमोना विमानांची थरारक प्रात्यक्षिके.. छात्रांच्या पालकांकडून होणारे अभिनंदन.. अशा उत्साही वातावरणात…

कामगारांच्या आंदोलनांमुळे वस्त्रनगरी अशांत

मजुरीवाढ नकोच, दरमहा निश्चित दहा हजार रुपये वेतन मिळावे हा मुद्दा घेऊन इचलकरंजीतील यंत्रमाग कामगार आंदोलनात उतरण्याच्या तयारीत आहेत. मजुरी…

‘नशीब हे नेहमीच दुय्यम असते!’

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (एन.डी.ए.) आल्यानंतर प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळते. तुम्हाला फक्त त्या मागे जावे लागते. आयुष्यात असे काही क्षण येतात…

१५ दिवसांत अहवाल देण्याचे आदेश

नियम आणि गुणवत्ता डावलून विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याप्रकरणी राज्यातील सात खासगी वैद्यकीय (एमबीबीएस) आणि १९ दंत (बीडीएस) महाविद्यालयांचे प्रवेश अडचणीत आले…

पाटबंधारे अधिकाऱ्यांना घेराव

‘पाणी आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे’, ‘जायकवाडीला पाणी देण्याअगोदर शेतीसाठी आवर्तन सोडा, अन्यथा पाण्यावाचून पिकांचे होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी घ्या’, अशा…

मनपात बेपर्वाईचा कळस!

पारगमन कर वसुलीबाबत सुरू असलेल्या बेपर्वाईचा कळसच आज स्थायी समितीने आज गाठला. २८ कोटी रूपयांची निविदा प्रतिसाद नसल्याने २० कोटी…

डोंगर पोखरून उंदीर काढला

गेल्या दहा वर्षांमध्ये सुमारे ७० हजार कोटी खर्चूनही सिंचन क्षमता वाढली नाही म्हणून श्वेतपत्रिका काढण्याची घोषणा झाली. त्यावरून बरेच आरोप-प्रत्यारोप…