scorecardresearch

Latest News

‘महिलांनी बघ्याची भूमिका सोडावी’-रजिया सुलतान

पालकांनी आपल्या मुला-मुलींना दिल्या जाणाऱ्या पॉकीटमनीचे ते काय करतात, इकडे सातत्याने लक्ष दिले पाहिजे. स्त्रियांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराकडे बघ्याच्या भूमिकेने…

लाज वाचवा!

फलंदाजी आणि गोलंदाजीमध्येही चांगली सुरुवात होऊनही भारताला पाकिस्तानविरुद्धचा पहिला सामना गमवावा लागला, तर दुसरीकडे चांगली सुरुवात न होतासुद्धा पाकिस्तानने सामना…

मेस्सी, स्पेनचे वर्चस्व!

ब्राझीलमध्ये २०१४ साली रंगणाऱ्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या तयारीसाठी आणि संघ बांधणीसाठी अनेक संघांची तयारी सुरू असली तरी या फुटबॉलमधील…

क्लार्कचे शानदार शतक; ऑस्ट्रेलियाकडे २८४ धावांची आघाडी

ऑस्ट्रेलियाचा कप्तान मायकेल क्लार्क याने २०१२ या वर्षांची सांगता शानदार शतकाने केली. त्याचप्रमाणे शेन वॉटसनसोबत चौथ्या विकेटसाठी त्याने १९४ धावांची…

तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमधून धोनीला कर्णधार म्हणून विश्रांती द्यावी -गावस्कर

महेंद्रसिंग धोनीने तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमधून भारतीय संघाच्या कर्णधारपदापासून काही काळ विश्रांती घ्यावी आणि त्याच्या जागेवर विराट कोहली या हरहुन्नरी व्यक्तीकडे…

विजेतेपदामुळे कश्यपची जागतिक क्रमवारीतही भरारी

सईद मोदी आंतरराष्ट्रीय ग्रां.प्रि. स्पध्रेत जेतेपद मिळविण्याची किमया साधणारा भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू परुपल्ली कश्यपने जागतिक क्रमवारीतही दमदार भरारी घेतली आहे.

हवामान केंद्र उभारणी प्रक्रियेत नाशिक पिछाडीवर

बदलत्या हवामानाचा शेती उत्पन्नावर होणारा परिणाम लक्षात घेऊन कृषी विभागाने हाती घेतलेल्या मंडलनिहाय स्वयंचलीत हवामान केंद्र उभारण्याच्या मोहिमेतील पहिल्या टप्प्यात…

विद्यार्थ्यांना निसर्ग साक्षर करणारी दिनदर्शिका

लहानपणापासून चित्र, दुरचित्रवाणी वा प्रत्यक्षात पहावयास मिळणाऱ्या प्राणी व पक्ष्यांबद्दल शालेय विद्यार्थ्यांना फारशी शास्त्रीय माहिती नसते. ही बाब लक्षात घेऊन…

नंदुरबारमध्ये रखडलेल्या प्रकल्पांची यादी लांबलचक

सारंगखेडा बॅरेज, प्रकाशा बॅरेज, शिवण, नागण, कोरडी, देहली, दरा ही वेगवेगळ्या कारणांस्तव रखडल्यामुळे मोठी किंमतवाढ झालेल्या मध्यम प्रकल्पांची यादी नंदुरबार…

द्राक्षबागा वाचविण्याचे आव्हान

समृध्द अशा निफाड तालुक्यासही यंदा कमी पावसामुळे टंचाईचे चटके बसू लागले असून भूगर्भातील पाण्याची पातळी खालावल्याने द्राक्षबागा वाचविण्याचे आव्हान शेतकऱ्यांपुढे…

त्या ग्रामपंचायतींवर आता ‘विशेष लक्ष’

ग्रामीण भागाचे सक्षमीकरण आणि बळकटीकरणासाठी शासनामार्फत विविध प्रकारांनी प्रयत्न करण्यात येत असले तरी त्यास ग्रामपंचायतींकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे ‘यशवंत…