
वयाची साठी उलटलेल्या सरासरी ४० टक्के स्त्रियांचे मणके ठिसूळ होऊन फ्रॅक्चर झालेले असतात. यासाठी हाडाच्या बळकटीची काळजी तरुण वयातच घेणे…
दुर्गोत्सवात विविध क्षेत्रांतील व विविध लढय़ांशी जुळलेल्या नऊ चण्डिकांबाबतची संपूर्ण मालिका (‘चतुरंग’ २० ऑक्टोबर) नावीन्यपूर्ण असून उद्बोधक आहे. डॉ. सुनीता…
एचडीएफसी बँकेच्या डेप्युटी जनरल मॅनेजर आणि मुंबईच्या क्लस्टर हेड रेखा व्यास यांनी आपलं करिअर निगुतीने सांभाळलंय. एकत्र कुटुंबाचा संसार सांभाळतानाच…
आदर्श मानवी जीवनाचे मापदंड म्हणून ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम असे चार टप्पे समजले जातात. त्याचप्रमाणे आर्थिक नियोजनाचे उद्दिष्ट गाठतानाही…
कानडीत रुब्बी म्हणजे वाटणे व कल्लू म्हणजे दगड. उभे दगडी उखळ व रुंद असा अंडाकृती वरवंटा म्हणजे रुब्बककल्ल. कोरडय़ा चटण्यांमध्ये…
मुंबईतील इंदू मिलची जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी देण्याचा निर्णय झाला असतानाही ती जागा बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी देण्याची…
शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा अस्थिकलश आज अलिबागमध्ये आणण्यात आला. त्यावेळी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहिली. बाळासाहेब ठाकरे…
समर्थ फाऊंडेशन अलिबाग यांच्यातर्फे अलिबाग येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत पुण्याच्या संग्राम चौगुले याने विजेतेपद पटकावले. तो सरखेल…
राज्याचे माजी बांधकाम राज्यमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्य़ाचे माजी पालकमंत्री आणि राजापूरचे सुपुत्र अॅड. लक्ष्मणराव रंगनाथ तथा भाईसाहेब हातणकर (८२) यांच्या…
‘कोमसाप’च्या वाङ्मयीन पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, कोकणातील साहित्यिकांच्या कादंबरी, काव्यसंग्रह, कविता, चरित्र, आत्मचरित्र, समीक्षा, ललितगद्य, बालवाङ्मय, संकीर्ण, वैचारिक, नाटक,…
आरोंदा किरणपाणी येथील कांदळवनाची पाहाणी आज करण्यात आली. या ठिकाणी असणाऱ्या कांदळवनाची सविस्तर माहिती शासनाकडे ठेवण्यात येईल, असे सांगण्यात आले.
गुलाबी थंडीचे शानदार आगमन झाले असतानाच काल अचानक बोचरी थंडी गायब झाली आणि आज संध्याकाळी अनेक ठिकाणी वळवाच्या पावसासारखे तुषार…