scorecardresearch

Latest News

आंबेडकरवादी मंत्र्यांना निळी टोपी घालण्याचे आवाहन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने नेते मंत्रिपद मिळवितात. पण आंबेडकरवादी मंत्र्यांनी पांढरी नव्हे तर, निळी टोपी घालावी, असे आवाहन राज्यमंत्री…

हॉलिवूडच्या ‘टॉप टेन’मध्ये ‘जब तक है जान’

‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’मधून यश चोप्रांनी अनिवासी भारतीयांचे अस्तित्व ठसठशीतपणे पहिल्यांदा हिंदी सिनेमामध्ये मांडले. तेव्हापासून परदेशांत हिंदी चित्रपटांना लाभत असलेल्या…

खासगी वीजकंपन्यांची वीज ‘बेपत्ता’!

डिसेंबर २०१२ च्या भारनियमनमुक्तीवरून राजकीय आणि प्रशासकीय गोंधळ सुरू असताना भारनियमनमुक्तीच्या योजनेत समाविष्ट असलेली खासगी वीजकंपन्यांची आजमितीस अपेक्षित असलेली सुमारे…

शरद पवार यांनी जागविल्या यशवंतरावांच्या आठवणी

दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्यासोबत आपली राजकीय कारकीर्द घडवणारे केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि यंशवतरावांची राजकीय वाटचाल जवळून पाहणारे काही निवडक…

.. तर आम्हीही राजकारणात नसतो

कसलीही राजकीय पाश्र्वभूमी नाही, कुणी गॉडफादर नाही, अशा परिस्थितीत आज आम्ही जे काही राजकारणात उभे आहोत, ते केवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब…

‘फेसबुक’ प्रकरण पोलिसांना भोवणार

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले तेव्हा पाळण्यात आलेल्या बंदबद्दल ‘फेसबूक’वर प्रतिक्रिया नोंदविल्याबद्दल दोन तरुणींनी अटक करण्याची कारवाई ठाणे…

आज श्रद्धांजली सभा

शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मंगळवार २७ नोव्हेंबर रोजी षण्मुखानंद सभागृहात सर्वपक्षीय सभा होणार आहे. या श्रद्धांजली सभेत…

हार्बरवरील १२ डब्यांच्या गाडीचा प्रवास रेंगाळला

हार्बर मार्गावर नऊ डब्यांच्या गाडय़ांऐवजी १२ डब्यांच्या गाडय़ा सुरू करण्याच्या रेल्वेच्या प्रस्तावाला राज्य सरकारकडून अद्याप अनुकूलता मिळालेली नाही. परिणामी १२…

शरणागती!

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर इंग्लिश संघ आधीपासूनच कमालीचा आशादायी होता. २००६चा इतिहास इंग्लंड संघाच्या गाठीशी होता. त्यात भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने…

ठाणे जिल्ह्य़ातील पाणी संकट तीव्र

अपुऱ्या जलसाठय़ामुळे यंदा खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे जिल्ह्य़ाच्या शहरी भागात दिवाळीपासूनच १४ टक्केपाणीकपात लागू करण्यात आली असतानाच वनराई बंधाऱ्यांच्या अभावामुळे…

महिला सुधारगृहातील पलायन प्रकरण : आता महानगरदंडाधिकाऱ्यांकडूनही चौकशी

मानखुर्द येथील ‘नवजीवन’ या महिला सुधारगृहाची स्थिती तुरुंगापेक्षाही वाईट, अमानवी आणि दयनीय असून तेथील महिला अक्षरश: नरकयातना भोगत असल्याचा अहवाल…