
त्याचं नाव तसं कुणालाच माहीत नाही. खरं तर ‘तो’चं नाव कधीच कुणाला माहीत नसतं. ‘व्यक्ती आणि वल्ली’तल्या ‘तो’चं नाव तरी…
‘पॅरडी’ हा चित्रप्रकार सर्व काळांत सक्रिय असला, तरी सवंगपणाच्या आरोपाखाली दबलेला आणि त्यामुळे फारसा मान नसलेला मानला जातो. एखाद्या किंवा…
इंडिया प्रा. लि. हे ‘शिवार’ सदरातील राजकुमार तांगडे यांचं प्रकट चिंतन (लोकरंग, ३० सप्टें.) वाचलं. तांगडे यांच्या लेखांच्या वाचनानंतर नेहमीच…
ओळख नसणे हे सर्व मानवी दु:खांचं मूळ आहे हे माझ्या लक्षात आलेलं आहे. ओळख हवीच. ओळख नसलेला माणूस ताशी शंभर…
ज्या अनुवादात कलाकृतीचा आत्मा हरवलेला असतो आणि केवळ शब्द वापरलेले असतात, तो वाईट अनुवाद असतो. चांगला अनुवाद हा नेहमीच त्या…
रा जा-राणीच्या सुरस कथा हा बहुतेकांच्या बालपणातील मनोरंजनाचा अविभाज्य भाग असतो. त्याचा शेवटही अर्थात, ‘- आणि त्या दोघांनी दीर्घ काळ…
भारतातील अस्सल गुलाब, हिना, वाळा यांसारखी लोकप्रिय अत्तरे सोडली तर बहुतेक सुगंध एका अर्थी कृत्रिम सुगंधाच्याच वर्गात येतील. अत्तर ही…
प्रसिद्ध वनस्पतिशास्त्रज्ञ प्रा. श्रीधर दत्तात्रेय महाजन यांनी ११ नोव्हेंबर रोजी वयाच्या ८१व्या वर्षांत पर्दापण केलं आहे. निव्र्याज मनाच्या महाजन सरांचा…
इंग्रजीत लेखन करणाऱ्या भारतीय लेखकांत बिनीचे शिलेदार म्हणून मनोहर माळगावकर यांचा सन्मानानं उल्लेख केला जातो. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त त्यांच्या लेखन…
‘सेंटनटँगो’मधली पात्रं सुखाच्या शोधात आहेत. हा संपूर्ण मानवजातीचा चिरंतन शोध. या शोधाची परिणती अखेर दु:खात होणार, हे आध्यात्मिक सत्यही तेवढंच…
ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं ‘चार नगरांतले माझे विश्व’ हे आत्मचरित्र मराठीतलं एक वेगळ्या प्रकारचं आत्मकथन आहे, असं म्हणावं लागेल.…
मराठी माणसाच्या हितरक्षणासाठी आणि हिंदुत्वाच्या प्रसारासाठी गेली ४६ वर्षे आपल्या कर्तृत्व आणि वक्तृत्वाची तलवार तळपती ठेवणारे तेजस्वी नेतृत्व आणि तमाम…