आपल्या भाषा ज्ञानभाषेबरोबरच विज्ञान भाषा आहेत. त्यामुळे भारतीय भाषेतून विज्ञानाचा अभ्यास केला जाऊ शकतो का, याचा विचार झाला पाहिजे, असे…
दिवाळीनिमित्त घेण्यात आलेल्या शिव वैभव किल्ले स्पर्धेत शिवकिल्ला गटात अतुल गुरू यांच्या ‘पन्हाळगड’ तसेच शिवगौर ग्रुपच्या ‘रायगड’ किल्ल्याला संयुक्तपणे प्रथम…
युवक लॉन्सर्स क्रीडा मंडळातर्फे आयोजित शिवकालीन आणि काल्पनिक किल्ले स्पर्धेचे पुरस्कार जाहीर करण्यात आले.ऐतिहासिक शिवकालीन स्पर्धेत प्रथम क्रमांक रोहित लाडसावंगीकर…
भूमी संपादनाचा मुद्दा केवळ शेतकऱ्यांचा नसून तो दलित आणि आदिवासींचाही आहे. त्यास विरोध करायला हवा, असे मत उत्तर प्रदेशचे माजी…
अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचा शिवा गुणवंत पुरस्कार यंदा बारावीत राज्यात द्वितीय ठरलेला नांदेडच्या सुमीत अनंत धुळशेट्टे याला जाहीर झाला…
गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत महाराष्ट्रातील पाण्याचा साठा कमी झाला असून येत्या काही दिवसांमध्ये पाण्याच्या दुर्भिक्षाचा गंभीर प्रश्न उद्भवू शकेल, अशी…
प्रसार माध्यमातील बनावट जाहिरातींमुळे नागरिकांची फसवणूक दिवसेंदिवस वाढत आहे. अशा घटनांची नोंद विविध पोलीस ठाण्यात झाली आहे. नुकत्याच एका प्रकरणात…
छिंदवाडा मार्गावरील मानकापूर रेल्वे फाटकावर वाहनांची प्रचंड कोंडी होत असल्यामुळे या ठिकाणी रेल्वे उड्डाणपूल तयार होणे अतिशय आवश्यक झाले आहे.…
या जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात खाजगी व्यापाऱ्यांनी बाजार समित्यांच्या कायद्याला हरताळ फासूत सोयाबीन व कापूस या शेतमालाची अवैधरित्या खेडा खरेदी करून…
ज्यांनी अतोनात कष्टाने व प्रचंड विरोधाचा सामना करून सौजन्य व माणूसकी जोपासत महाराष्ट्राची जडणघडण केली त्या माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक…
भारतात स्पोर्ट यूटिलिटी आणि तेही डिझेल इंधनावर चालणाऱ्या वाहनांची होणारी वाढती खरेदी लक्षात घेऊन या माध्यमातून महसुली उत्पन्न मिळविण्यासाठी अशा…
सुप्रसिद्ध उद्योगपती व खासदार राहुल बजाज यांच्या अध्यक्षतेखाली वाटचाल करणाऱ्या येथील जानकीदेवी बजाज विज्ञान महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांनिमित्याने विविध उपक्रमांचे आयोजन…