
उष्णतेच्या लाटेमुळे उद्भवणारे मृत्यू नियंत्रणात आणण्यासाठी महापालिका ‘हीट अॅक्शन प्लॅन’ची अंमलबजावणी करणार आहे.
सर्वाधिक १४० जणांना रक्तदाब, तर ९४ जणांना मधुमेह असल्याचेही वैद्यकीय तपासणीत पुढे आले.
देवगिरी महाविद्यालयाने नॅकच्या तृतीय मूल्यांकनात चारपैकी सरासरी ३.७५ गुण संपादन केले. २२ ते २४ फेब्रुवारी दरम्यान दिलेल्या भेटीत नॅक समितीने…
अशुद्ध आणि रसायनयुक्त पिण्याच्या पाण्यामुळे अनेक आजार होतात. आजारांचे मूळ कारण हे पाणी आहे,
उपराजधानीचा पहिल्या २० शहरांमध्ये ‘स्मार्ट सिटी’ म्हणून समावेश करण्यात आला नाही.
पैसे खाण्याची, पैसे मागण्याची पद्धतच विद्यमान सहसंचालकांनी बंद करून गाडी रूळावर आणली.

तक्रारदाराच्या भाऊ-भावजयीला अटक करून पोलीस कोठडी न घेता न्यायालयातून जामीन मिळवून देतो, यासाठी १२ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या िहगोली…

पोटनिवडणुकीच्या कार्यक्रमांत राज्य निवडणूक आयोगाने ४ मार्च रोजी या प्रभागात आचारसंहिता लागू केली.

एक हजार सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यात साठ बँका व तेवढय़ाच पतपेढय़ांचा समावेश आहे.
माकपने सोमवारी आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला.
बिबटय़ाच्या तीन बछडय़ांच्या मृत्यू प्रकरणात प्राणिसंग्रहालयाचे संचालक तथा मुख्य पशुसंवर्धन अधिकारी बी. एस नाईकवाडे यांना निलंबित करण्याचे आदेश आयुक्त ओमप्रकाश…

उरण तालुक्यात अडीच लाख लोकसंख्येला तसेच येथील औद्योगिक विभागाला पाणीपुरवठा करणारी दोन धरणे आहेत.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.