महाडमधील रेवतळे येथील पुराच्या पाण्याखाली गेलेल्या पुलावरून प्रवाशांचा जीव धोक्यात घालून एसटी चालकाने बस चालवली. ५ वर्षांपूर्वी घडलेल्या सावित्री नदी पूल दुर्घटनेतून काहीच धडा घेतला नाही का? काही दुर्घटना झाली असती तर जबाबदारी कोणी घेतली असती?
महाडमधील रेवतळे येथील पुराच्या पाण्याखाली गेलेल्या पुलावरून प्रवाशांचा जीव धोक्यात घालून एसटी चालकाने बस चालवली. ५ वर्षांपूर्वी घडलेल्या सावित्री नदी पूल दुर्घटनेतून काहीच धडा घेतला नाही का? काही दुर्घटना झाली असती तर जबाबदारी कोणी घेतली असती?