आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समान नागरी कायद्याचा विषय चर्चेत आहे. याविषयी शिवसेनेची नेमकी भूमिका काय? याबद्दल उद्धव ठाकरे बोलले आहेत. ‘आवाज कुणाचा’ या पॉडकास्टच्या माध्यमातून त्यांनी समान नागरी कायद्यावर आपलं परखड मत व्यक्त केलं आहे.
“समान नागरी कायदा करत असाल तर पहिलं कश्मीर ते कन्याकुमारी गोवंश हत्याबंदी करून दाखवा”, असंही ते यावेळी म्हणाले.