मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली महाराष्ट्रात सुरू आहे. बुधवारी (१० जुलै) मनोज जरांगे धाराशिवमध्ये होते. यावेळी त्यांनी सरकारवर पुन्हा एकदा आरोप केला आहे. सरकारने मला उघडं पाडायचा डाव आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली महाराष्ट्रात सुरू आहे. बुधवारी (१० जुलै) मनोज जरांगे धाराशिवमध्ये होते. यावेळी त्यांनी सरकारवर पुन्हा एकदा आरोप केला आहे. सरकारने मला उघडं पाडायचा डाव आहे.