
शिर्डीतील अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे उपजीविकेचा प्रश्न निर्माण झालेल्या बेरोजगारांनी बुधवारी शिर्डी नगरपरिषद कार्यालयात तब्बल तीन तास ठिय्या आंदोलन केले.

कोल्हापूरहून कराड शहरात येणाऱ्या वाहनांसाठी रोखण्यात आलेला कोल्हापूर नाका येथील मार्ग खुला करावा, या प्रमुख मागणीसह ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे अनेकांचे बळी…

शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना काल, मंगळवारी उंबरी बाळापूर शिवारातील कारवाडी येथे घडल्याने वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात आज,…

कृषी सेवा केंद्रांना खत विक्री ई-पॉस यंत्राद्वारे करणे बंधनकारक आहे. मात्र, या यंत्रातच फेरफार करून खताचा काळाबाजार करण्याचा गैरव्यवहार कृषी…

Zayed Khan on Esha Deol and Aishwarya Rai: ऐश्वर्या रायबरोबर काम करण्याचा झायेद खानचा ‘असा’ होता अनुभव; म्हणाला, “माझ्या लॉकर…

अलमट्टी धरणातील व हिप्परगी बंधाऱ्यातील पाणी पातळी स्थिर ठेवण्यात यावी, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे स्वाभिमानी शेतकरी संघटना तसेच सांगली महापूर…

हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर सोलापूर येथे इम्तियाज जलील यांनी आरोप केले होते.जलील यांच्या पुतळ्याची गाढवावरून धिंड काढत जिल्हाधिकारी कार्यलयासमोर…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश.

पाचगणी पालिकेने सिडने पॉईंटवर सहा महिन्यांपूर्वी उभारलेला अत्याधुनिक ‘सोलर ट्री’ जोरदार वारे आणि मुसळधार पावसात कोसळला

विदर्भातील जंगलाइतकी श्रीमंती इतरत्र कुठेच नाही, ही वनश्रीमंती जगासमोर हवी, असे सांगत विदर्भातली शेकडो जंगले पालथी घातली.

शेतीच्या प्रश्नावर होणाऱ्या आंदोलनामुळे विदर्भ कायम चर्चेत राहायचा त्याला आता बराच काळ लोटला. शरद जोशींच्या आंदोलनपर्वाचे सोनेरी दिवस लोप पावून…

मदरशामधून पळून जाण्यासाठी कारण शोधणाऱ्या एका बालकाने दुसऱ्या बालकास विजेचा धक्का देऊन जिवे मारल्याची घटना हातकणंगले तालुक्यात उघडकीस आली आहे.