Page 3 of अग्निवीर News
८ फेब्रुवारीपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.अग्निवीर भरतीसाठी कोणत्या महत्त्वाच्या अटी आहे आणि अर्ज कसा भरावा, हे आज आपण जाणून…
सैन्यदलात अग्निवीर म्हणून सेवारत सागर मारोतराव सरोदे यांचे अपघाती निधन झाले. कारंजा घाडगे येथील ते रहिवासी होते.
हा बदल २०२४ -२५ च्या भरती प्रक्रियेसाठी लागू असणार आहे. नुकताच यासंदर्भातील अधिसूचनाही ही प्रसिद्ध करण्यात आलीये.
अग्निवीर प्रशिक्षण घेणाऱ्या २० वर्षीय तरूणीने आत्महत्या केल्याची गंभीर घटना मालाड येथे घडली.
ही योजना भारतीय सेनेत उभी फूट पाडणारी असून त्यामुळे देशाची सुरक्षा धोक्यात आली असल्याचा घणाघाती आरोप चौधरी यांनी केला आहे.
सीमेवर शहीद झालेले अक्षय गवते हे पहिलेच अग्निवीर. प्रशिक्षणानंतर अक्षय यांची पहिलीच नियुक्ती थेट सियाचिनमध्ये झाली होती.
सियाचीनमध्ये ड्युटीवर असताना अक्षय गवते यांचं निधन झालं. त्यानंतर भारतीय लष्कराकडूनही कुटुंबीयांना भरपाई जाहीर करण्यात आली.
सियाचीन येथे कर्तव्यावर असताना महाराष्ट्राचा सुपुत्र अक्षय लक्ष्मण गवते याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर शहीद अग्निवीरांना पेन्शन, आर्थिक मोबदला यांचे…
युवकांच्या आयुष्याशी मोदी सरकारने क्रूर खेळ लावला आहे असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
लेह लडाखमधील सियाचिन ग्लेशियर या सर्वाधिक उंचीवर असलेल्या बर्फाळ प्रदेशात कर्तव्यावर असणाऱ्या बुलढाण्याच्या अक्षय लक्ष्मण गवते यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन…
जेमतेम २२ वर्षे वय असलेल्या जवानाने देशासाठी आपला जीव गमावला.
नोकरी लागल्यानंतर २०१२ पासून प्रदीप बोडखे याने नोकरी सांभाळून जिल्हा क्रीडा संकुल येथे पोलीस भरती, सैनिक भरतीची तयारी करणाऱ्या ग्रामीण…