भारतीय लष्करात जास्तीत जास्त तरुणांनी सामील व्हावे म्हणून केंद्र सरकारने अग्निपथ योजना सुरू केली आहे. या योजनेची घोषणा २०२२ साली जून महिन्यात करण्यात आली. या योजनेंतर्गत निवड झालेल्या तरुणांना अग्निवीर म्हटले जाते. तरुणांना या योजनेंतर्गत लष्कारात ४ वर्षे सेवा देता येईल. मासिक वेतनाव्यतिरिक्त लष्करात चार वर्षे सेवा दिल्यानंतर अग्निवीरांना सेवा निधी म्हणून ११.७१ लाख रुपये देण्यात येतील. या योजनेवरूनही प्रचंड वाद झाले असून विरोधकांनी कडाडून विरोध केला. तर भाजपा शासित राज्यांनी अग्निवीरांची सेवा संपल्यानंतर त्यांना राज्यातील सरकारी सेवेत सामावण्याचेRead More
अग्निविरांना आतापासूनच आपल्या भवितव्याची चिंता वाटू लागली असून अनेकांनी राज्य सरकारकडे नोकरी मागण्यास सुरुवात केली आहे. यातील काहींनी सरकारकडे नोकरीसाठी…
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक दलातील अग्निशामक विमोचक (फायरमन रेस्क्युअर) पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेतून पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.पात्र १५०…
महापालिकेच्या अग्निशामक विभागासाठी अग्निशामक विमोचक (फायरमन रेस्क्युअर) या पदाच्या १५० जागांसाठी घेण्यात आलेल्या ऑनलाइन परीक्षेला सात, तर मैदानी परीक्षेला दाेन…