Page 17 of वायू प्रदूषण News

२०२२मध्ये दिल्ली हे भारतातील सर्वांत प्रदूषित शहर ठरले आहे

हवा गुणवत्तेत राज्यात मुबंईतील बांद्रा- कुर्ला कॉम्प्लेक्स आघाडीवर असून याठिकाणी सर्वाधिक ३९० एक्युआय त्यांनतर नेरुळचा नंबर लागत आहे.

वायुप्रदूषणामुळे होणाऱ्या आजरांपासून वाचण्यासाठी कोणते उपाय मदत करतात जाणून घ्या

नोव्हेंबर महिन्यातच शहराच्या हवा गुणवत्ता निर्देशांकाने अभ्यासकांना चकित केले होते. या महिन्यात तब्बल २४ दिवस शहर प्रदूषित होते.

सध्या प्रदूषणाच्या पातळीने गंभीर टप्पा गाठल्याने; तसेच समुद्री वाऱ्यांची गती मंदावल्याने हवेतील प्रदूषक घटक एकाच ठिकाणी साचून मुंबईला धुरक्याने वेढले…

‘डॉक्टर, मला एका दिवसात बरं करा, स्ट्राँग औषध द्या,’ असा आग्रह आपल्यापैकी अनेक जण अनेकदा करतात. पण ही स्ट्राँग औषधेच…

ठाणे जिल्ह्यातील सर्वच प्रमुख शहरांतील हवा गेल्या काही दिवसांपासून अतिशय खराब म्हणजे श्वसनास अयोग्य आहे.

एकीकडे शहरात स्वच्छता ठेवण्यात येत असली तरी दुसरीकडे सध्या शहरातील हवेची गुणवत्ता ढासळत चालली आहे. याचे एक कारण म्हणजे औद्योगिक…

मान्सूनचा परतीचा प्रवास लांबला आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत दिवाळीतही हवा स्वच्छ राहिल्याचे दिसून आले, तरी ही वाढ दिसून येणे चिंताजनक

कार्बन डायऑक्साईडच्या उत्सजर्नासंदर्भात ऑक्सफॅम या संस्थेचा अहवाल चर्चेचा विषय ठरत आहे

पंजाब राज्यासह दिल्ली परिक्षेत्रातील काही भागात शेतातील पेंढा आणि खुंटं जाळण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे.

वाढत्या वायू प्रदूषणामुळे जोडप्यांमध्ये कमी होतेय शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा