Page 18 of वायू प्रदूषण News

दिल्लीच्या हवेतील ‘अतिघातक’ प्रदूषणामुळे दिल्ली सरकारला युद्धपातळीवर उपाययोजना कराव्या लागत आहेत.

दिल्ली आणि पंजाबमधील आप सरकारलाच केवळ वायू प्रदुषणासाठी जबाबदार धरता येणार नाही, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे

करोनानंतर दोन वर्षांनी धुमधडाक्यात दिवाळी साजरी झाली. यंदा फटाक्यांची आतषबाजीही मोठया प्रमाणात झाली.

दोन वर्षे महासाथीमुळे दिवाळीत फटाक्यांचा ‘क्षीण क्षीण’ आनंद लाभलेल्या नागरिकांनी यंदा फटाक्यांची पुरती हौस भागविल्याचा परिणाम देशातील हवेच्या गुणवत्तेवर झाला…

आधीच उल्हास असलेल्या पुणे, मुंबई आदी शहरांतील हवेचे प्रदूषण दिवाळीतील फटाक्यांमुळे चिंताजनक वाटावे, इतक्या गंभीर पातळीला जाऊ लागले आहे.

सातत्याने होणाऱ्या वायू गळतीमुळे अंबरनाथ शहरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असताना कंपन्यांवर मात्र कारवाई होत नसल्याचे चित्र होते.

राज्यात पावसाळी स्थितीमुळे नागरिकांना हैराण केले असले, तरी गेल्या काही दिवसांपासून यात वातावरणामुळे हवेची गुणवत्ता उत्तम स्थितीत असल्याचे दिसून येत…

एके काळी गजबजलेलं आणि श्रीमंत शहर आज जगाच्या नकाशावरून पुसून टाकण्याची वेळ का आली आहे?

या पुलावरील डांबर या पूर्वीच उखडल्याने पुलावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे उड्डाणपूलावरून प्रवास करणे धोक्याचे बनले आहे.

राज्यातील सुमारे ५० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या शहरी भागात राहात असून मोठय़ा प्रमाणात शहरीकरण झाले आहे.

पुणे शहरात इलेक्ट्रिक वाहने वापरण्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे.

देशभरातील हवेतील प्रदूषण विहित पातळीपेक्षा अधिक असणारी १९ शहरे महाराष्ट्रात आहेत. हवा गुणवत्ता व्यवस्थापनाच्या क्षेत्रात कृतिशील पावले उचलून महाराष्ट्र इतर…