Page 3 of वायू प्रदूषण News

भंडारा जिल्ह्याच्या मऱ्हेगाव शेत शिवारात घटना

प्रदूषित उद्योगांमुळे चंद्रपुरात जल व वायू प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. माणूस, वन्यजीव प्राणी, जलचर प्राणी तसेच पक्ष्यांच्या जीवाला प्रदूषणामुळे…

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कचरा लगतच्या गावातील निर्जन परीसरात टाकून त्याची बेकायदा विल्हेवाट लावण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

ग्रामीण भागातील पाणी, वीज व नागरी घनकचरा यांचे व्यवस्थापनासाठी नैना प्राधिकरणाने ठोस काही पावले उचलली नाही.

शासकीय बस इतकी नादुरुस्त अवस्थेत असूनही सर्रास रस्त्यावर धावत असताना वाहतूक पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याने नागरिकांमध्ये संताप.

दैनिक लोकसत्ताने वेळोवेळी आरएमसी प्रकल्पातून होणाऱ्या प्रदूषणाच्या संदर्भात वृत्त प्रसारित करून ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली.

रात्री अपरात्री, मध्यरात्री, पहाटे कधीही जोरजोरात आवाजात सुरू असलेल्या या कामांमुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत. तसेच या परिसरात प्रचंड ध्वनिप्रदूषण,…

नाल्यांतून थेट नदीत सांडपाणी मिसळत असल्याने होणारे जलप्रदूषण यावर ठोस पावले उचलण्याची मागणी उद्योगांच्या वतीने शासकीय यंत्रणांसमोर करण्यात आली.

दिल्लीत २२.१४ लाख डिझेल वाहनांची तपासणी करण्यात आली. मात्र, १.०८ लाख वाहनांनी प्रदूषण मर्यादा ओलांडलेली असतानाही पीयूसी प्रमाणपत्र देण्यात आले.

वाढते हवा प्रदूषण, तापमान आणि आर्द्रता याचा येथील नागरिकांच्या शरीरावर हानिकारक परिणाम होऊ लागला आहे.

दि.१७ मार्च २०२५ रोजी कचरा डेपो पुन्हा पेटविण्यात आला. कचरा पेटल्यामुळे परिसरात सर्वत्र धुराचे लोट पसरले होते.

Pollution in India: प्रदूषणासंदर्भातील जागतिक स्थितीचा अहवाल सादर झाला असून जगभरातील १२६ देशांनी WHO ची मर्यादा ओलांडल्याचं स्पष्ट झालं आहे.