अर्थवृत्तान्त News

प्रदीर्घ वारसा असलेल्या भारतातील नामांकित उद्योग घराण्यांत छोटासा का होईना भागभांडवली हिस्सा मिळविणे, आता शक्य आहे.

गेल्या गणेश चतुर्थीपासून जवळपास १८ इक्विटी म्युच्युअल फंडांनी ३० टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला, ज्यामध्ये ५०९ इक्विटी आणि इक्विटी-ओरिएंटेड योजनांचा समावेश…

अलीकडेच एस अँड पी या जागतिक पतमानांकन संस्थेने तब्बल १८ वर्षांनंतर भारताच्या सार्वभौम पतमानांकन सुधारणा केल्यानंतर, त्या पाठोपाठ या आघाडीवर…

महिंद्र हॉलिडेज अँड रिसॉर्ट्स इंडिया लिमिटेडचा विस्तार हा २०३० पर्यंत १०,००० खोल्यापर्यंत करण्याची योजना आहे.

झॅगल ही देशातील वित्तीय तंत्रज्ञान (फिनटेक) क्षेत्रातील अद्वितीय स्थानावर असलेल्या कंपन्यांपैकी एक आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आणि राज्याच्या अर्थमंत्र्यांचा समावेश असलेली जीएसटी परिषदेची सप्टेंबरमध्ये बैठक घेतली जाण्याची अपेक्षा आहे.

महानगर आणि शहरी भागातील ग्राहकांसाठी, किमान सरासरी शिल्लक रक्कम पूर्वीच्या १०,००० रुपयांवरून आता ५०,००० रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

वाहन निर्मिती क्षेत्रातील आघाडीच्या महिंद्र अँड महिंद्र सुमारे २३,००० कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी समभाग मालकी योजना (ईसॉप) जाहीर केली आहे.

मूल्यवर्धित पोलादाच्या क्षेत्रातील अग्रणी मुंबईस्थित अभय इस्पातने त्यांच्या समर्पित सेवा विभागाची नुकतीच घोषणा केली.

‘युनिकस कन्सल्टेक’च्या ‘इंडिया आयपीओ इनसाइट्स’च्या ताज्या तिमाही अहवालानुसार, बँकिंग आणि वित्त क्षेत्रातील कंपन्यांकडून निधी उभारणीसाठी सर्वाधिक अर्ज दाखल झाले आहेत.

जून महिन्यात पार पडलेल्या रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण बैठकीत आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी वास्तविक जीडीपी वाढ ६.५ टक्के राहील, असा अंदाज…

अपीलीय न्यायाधिकरणाच्या ताज्या निर्णयामुळे, मागे जाऊन ईडीच्या कारवाई आणि भूमिकेला पुन्हा स्थापित केले आहे.