अर्थवृत्तान्त News
भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ७ टक्के विकासदर अंदाजित करण्यात आला असला, तरी तो देशासाठी पुरेसा नसून आत्ता आपण अधिक वेगाने विकास साधायला…
भारतीय अर्थव्यवस्थेसंदर्भात संयुक्त राष्ट्राकडून जाहीर करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय अहवालामध्ये भाष्य करण्यात आलं आहे.
आकडेवारीनुसार, समभाग संलग्न अर्थात इक्विटी योजनांमध्ये फेब्रुवारीमध्ये २६,८६६ कोटी रुपयांच्या तुलनेत मार्चमध्ये २२,६३३ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली.
तंत्रज्ञानाधारित ऑनलाइन शिकवणी मंच असलेल्या ‘बैजूज’ने नऊ दिवसांच्या विलंबानंतर आपल्या कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचे वेतन देण्यास सुरुवात केली आहे.
केंद्र सरकारने सोळाव्या वित्त आयोगाच्या सदस्यपदी अर्थतज्ज्ञ मनोज पांडा यांची नियुक्ती केली.
देशातील आठ महानगरांमध्ये यंदा पहिल्या तिमाहीत मोठी मागणी दिसून आली आहे. पहिल्या तिमाहीत कार्यालयीन जागांचे १ कोटी ६२ लाख चौरस…
मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे बाजारभांडवल सोमवारच्या सत्रात प्रथमच ४००.८६ लाख कोटी रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनटीपीसीमधील हिस्सेदारी विकण्याआधी केंद्र सरकार एनटीपीसी ग्रीन एनर्जीची प्रारंभिक समभाग विक्री करणे शक्य आहे.
गुंतवणुकीची प्रक्रिया कागदरहित हाताळली जाण्यासह, समभाग वा रोख्यांच्या इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील जतनासाठी डिमॅट खाती उपयुक्त आहेत.
मुंबई शेअर बाजारात आज सेन्सेक्स आणि निफ्टीनं व्यवहार सुरू होताच मोठी उसळी घेतली.
कर संकलनाच्या आघाडीवर सुधारित अनुपालन आणि वाढलेल्या उत्पन्नाच्या जोरावर सरकारने ३४.३७ लाख कोटी रुपयांहून अधिक कर संकलनाचे उद्दिष्ट पूर्ण केले…
पंतप्रधान मोदी म्हणाले, २०१४ मध्ये रिझर्व्ह बँकेच्या ८० व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मी सहभागी झालो होतो. तेव्हाची परिस्थिती थोडी वेगळी…