Page 3 of आशिया चषक २०२५ Photos

दुबई येथे झालेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने दिलेल्या १७१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव २० षटकांत १४७ धावांत संपुष्टात आला.

दुबई येथे झालेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने दिलेल्या १७१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव २० षटकांत १४७ धावांत संपुष्टात आला.

भारतीय संघाने आपला मोर्चा आगामी टी-२० विश्वचषकाकडे वळवला आहे.

सध्या यूएईमध्ये आशिया चषक स्पर्धा खेळवली जात आहे. या स्पर्धेमध्ये भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे.

विराट कोहलीने आज आपल्या कारकिर्दीतील ७१वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले.

अशी काही कारणे होती, ज्यामुळे भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. ही कारणे कोणती आहेत ते जाणून घेऊया.

यूएईमध्ये सध्या आशिया चषक स्पर्धेची धूम आहे. या स्पर्धेतील सर्वच सामने अटीतटीचे होत आहेत.

सुपर ४ च्या सामन्याला काही दिवस वेळ असल्याने भारतीय क्रिकेटपटूंनी गुरुवारी (१ सप्टेंबर) दुबईच्या समुद्रकिनाऱ्यावर सुट्टीचा आनंद घेतला.

सूर्यकुमारची खेळी पाहून विराट कोहलीने त्याच्यासमोर झुकत कौतुक केलं. कोहलीची ही प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

सामन्यात अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्ही विभागात धडाकेबाज खेळ करत विजय खेचून आणला.

पाकिस्तानने दिलेल्या १४८ धावांचं आव्हान भारताने पाच गडी राखून गाठलं.
