Page 21 of आसाम News
भारतीय परिस्थितिकीय अर्थशास्त्र परिषदेचे सातवे द्विवार्षकि अधिवेशन ५ ते ८ डिसेंबर रोजी आसाममधील तेजपूर विद्यापीठात होणार आहे. या अधिवेशनास अर्थतज्ज्ञ…
गोलपारा जिल्ह्यातील गेंदामारी गावामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात सहा नागरिकांरांचा मृत्यू झाला असून, ७ जण जखमी झाले आहेत.

आसाममध्ये आलेल्या महापुरामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले असून मंगळवारी जलप्रलयामुळे ५७ गावांमधील परिस्थिती खूपच गंभीर बनली. राज्यातील धेमजी, चिरांग आणि…
राज्यसभेच्या जागेसाठी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी बुधवारी सकाळी आपला अर्ज दाखल केला.