Page 2 of औरंगाबाद (Aurangabad) News

विश्रांती न घेता घाटीतील कर्मचाऱ्यांचे २४ तासांचे सातत्यपूर्ण काम

शासनाच्या निर्णयात काही बदल करण्याची गरज असल्यास तो करून घेणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले.

मराठा आंदोलनात फारसे सक्रिय नसलेले भाजप नेते आता जल्लोषात सहभागी झाल्याचे दिसून आले.

मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये कापसाच्या आड गांजा आणि अफूची शेती होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस.

बंगाली शैलीचे मंडप आणि आकर्षक सजावट, यंदाच्या गणेशोत्सवाचे खास आकर्षण.

दुष्काळ आणि पूर या दोन्ही समस्यांवर उपाय, कृष्णा खोऱ्यातील अतिरिक्त पाणी मराठवाड्याला.

शेतकरी नेते बच्चू कडू यांनी सरकारला शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यास भाग पाडण्यासाठी २८ ऑक्टोबरला मुंबईत आंदोलन पुकारले आहे.

कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांकडे केलेल्या तक्रारींवर बदनामीचा खटला चालवता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे.

वेरूळ येथील जोगेश्वरी कुंडात घडलेल्या दुर्घटनेत एका शिक्षकासह विद्यार्थ्याचा जीव गेला.

बीड आणि छत्रपती संभाजीनगरमधून कोकणासाठी मोठ्या प्रमाणात बस रवाना झाल्यामुळे स्थानिक मार्गांवरील फेऱ्या रद्द.

महापालिकचा ८२२ कोटी रुपयांचा निधीही हुडकोमधून दिला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

शेती ही शाश्वत टिकण्यासाठी परवडणारी हवी…