Page 3 of जागरूकता News
वाहतुकीचे नियम, हेल्मेट घालून वाहन चालवावे, मोबाईलवर बोलू नये, वाहन चालवताना कोणती काळजी घ्यावी अशा प्रकारची माहिती एसएमएसद्वारे दिली जाणार…

‘जाणीव म्हणजे काय?’ हा तात्त्विक प्रश्न आहे. त्याचे तात्त्विक उत्तर शोधताना लक्षात येते की, जाणीव म्हणजे मनुष्याची ज्ञानशास्त्रीय चेतना, आत्मभान.
देशात कुपोषणाचे प्रमाण मोठे असून नवजात बालकांमधील कुपोषण दूर करण्यासाठी मातांमध्ये स्तनपानाबद्दल जागृती निर्माण करणे आवश्यक आहे.
बॉश कंपनीतील प्रणाली रहाणेवर रॅगिंगमुळे ज्याप्रमाणे आत्महत्येची वेळ आली तशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी रॅगिंग विरोधात जनजागृतीची गरज आहे

रोजगारातील अनिश्चिततेबरोबरच वाढते आयुष्य आणि स्पर्धात्मक वातावरणामुळे वयापूर्वी येणारी निवृत्ती यामुळे भविष्यातील आर्थिक तरतूद कमावत्या वयात करण्याचा कल दिवसेंदिवस वाढू…

पायाभूत विकास म्हणजे प्रगती एवढय़ापुरते मर्यादित न राहता देशासंबंधीची खरी जाणीव असणारा समाज निर्माण करा.
वघाळी नदीकाठावर वसलेले गाव हिंगणा बारलिंगा. अकोला शहरापासून १२ कि. मी. अंतरावर असून नदीच्या व गावाजवळून वाहणाऱ्या वरखेड नाल्याच्या पुरामुळे…
मनोरंजन आणि प्रबोधनाद्वारे रसिकांच्या जाणीवेच्या कक्षा रुंदाविण्याचे काम ‘उत्तुंग सांस्कृतिक परिवार’ करत आहे, असे प्रतिपादन ‘लोकसत्ता’च्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक…
कराड तालुक्यात राजमाता जिजाऊ आरोग्य व पोषण अभियानांतर्गत घडीपत्रिका व चित्ररथाद्वारे कुपोषणमुक्तीसाठी जनजागृतीपर उपक्रम राबवण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात दीडशे…
मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने बुधवार, २७ फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव…
सार्वजनिक स्वच्छता ही एक गंभीर समस्या आहे. या समस्येचे गांभीर्य जोपर्यंत व्यक्तीला पर्यायाने समाजाला समजणार नाही तोपर्यंत शासन, प्रशासन आणि…
ठाणे येथील कौपीनेश्वर सांस्कृतिक न्यासच्या वतीने यंदाही भारतीय नववर्ष (गुढीपाडवा) स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात येणार असून यासंबंधी झालेल्या एका बैठकीत…