
११ हजाराहून जास्त लोकांनी हा व्हिडीओ बघितला आहे. तर ५०० लोकांनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत.
संपदा जोगळेकर यांनी नाटय़मय संस्थेतर्फे राबविण्यात येणारा हा उपक्रम खूप चांगला असल्याचे सांगितले.
लहानपणापासून निशांत बंगेरा याच्यावर चित्रपटांचा खूप प्रभाव होता.
ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विविध स्रोतांमध्ये जेमतेम ४९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
‘ध्वनिप्रदूषणमुक्त शहर’ ही प्रबोधन मोहीम शुक्रवारपासून (२९ जानेवारी) तीन दिवस राबविण्यात येणार आहे.
लहान बाळांमध्ये योनीमार्ग एकमेकांवर चिकटलेला असण्याची तक्रार दुर्मिळ नसून त्यावरील शस्त्रक्रियाही सोपी आहे. परंतु अनेक वेळा …
१०८ ला कॉल करण्यास कोणत्याही प्रकारचा खर्च येत नाही हे स्पष्ट करत रुग्णवाहिकेचे फायदे समजाविण्यात आले.
पोलिसांनी हे अभियान सुरू करून तरुणाईमध्ये जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे.
एड्ससारख्या भीषण आजाराबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण व्हावी.
भगवंताचं ध्यान साधणं काही सोपं नाही, असं बुवा म्हणाले तेव्हा हृदयेंद्रच्या मनात गुरूगीतेतले श्लोक आले
निष्ट रूढी व परंपरांविरोधात जनजागरण करण्यासाठी अनिष्ट प्रथा आणि व्यसनविरोधी समिती स्थापन करण्यात आलेली आहे.
आजच्या फास्टफूडच्या जमान्यामध्ये आयोडिनची पर्वा कुणाला आहे. जिभेचे चोचले पुरविले म्हणजे झाले.
सोशल नेटवर्किंग साइट्सवर धुमाकूळ घालणारे व्हिडीओज कोणते, सोशल नेटवर्किंगवरचा लेटेस्ट बकरा कोण, ट्विटरवर काय गाजतंय सध्या? यू टय़ूबवर ट्रेण्डिंगमध्ये काय…
भूमी अधिग्रहण कायद्याविरोधात जनजागृती करण्यासाठी जिल्हय़ात उद्यापासून (गुरुवारी) शनिवापर्यंत तीन दिवस राहुल गांधी संदेश पदयात्रा काढण्यात येणार आहे. युवक काँग्रेसचे…
अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या व्यक्तीच्या संपूर्ण कुटुंबाला त्रास होतो. या पदार्थाचे व्यसन लवकर सुटत नाही.
पोलीस ठाण्याच्या बाहेर विविध गुन्ह्य़ांची माहिती देणारे बारीक अक्षरातील फलक
दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर जिल्हय़ात गेल्या महिनाभरापासून जलजागृतीसाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.
भारतातील प्रत्येकी तीन महिलांतील एका महिलेला ‘ऑस्टीओपोरोसिस’ हा महाभयंकर आजार असून त्यातील २० टक्के महिलांचा मृत्यू जनजागृतीच्या अभावामुळे होत आहे.
वाहतुकीचे नियम, हेल्मेट घालून वाहन चालवावे, मोबाईलवर बोलू नये, वाहन चालवताना कोणती काळजी घ्यावी अशा प्रकारची माहिती एसएमएसद्वारे दिली जाणार…
‘जाणीव म्हणजे काय?’ हा तात्त्विक प्रश्न आहे. त्याचे तात्त्विक उत्तर शोधताना लक्षात येते की, जाणीव म्हणजे मनुष्याची ज्ञानशास्त्रीय चेतना, आत्मभान.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.