बदलापूर News

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर ठाणे वाहतूक पोलिसांनी हा बदल प्रायोगिक तत्त्वावर लागू केला असून, हा निर्णय १८ सप्टेंबर ते…

मध्य रेल्वेवरील मालगाडीत बिघाड झाल्यामुळे वांगणी, कर्जत, अंबरनाथ परिसरातील लोकल सेवा विस्कळीत; प्रवाशांमध्ये संताप.

विशेषतः पावसाळ्यात रासायनिक कंपन्यांकडून पाण्याच्या प्रवाहांमध्ये आणि हवेत मोठ्या प्रमाणात विषारी रसायने मिसळून प्रदूषण केले जात आहे.

या घटनेमुळे सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल सेवेवर परिणाम झाला आहे. तर, कल्याणवरून कर्जत-खोपोली दिशेने जाणारी लोकल सेवा कुर्मगतीने धावत आहे.

सिग्नल यंत्रणा बंद असल्याने अंबरनाथ, उल्हासनगरमध्ये वाहतूक कोंडीची समस्या वाढली.

गणपती दर्शनाच्या नावाखाली अपहरण, बदलापूर पोलिसांनी मुलाला सुखरूप परत आणले.

बारवी जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे उल्हासनगर, बदलापूर आणि अंबरनाथमध्ये पाणी कपात.

ठाणे पोलिसांची नवी प्रणाली: वाहतूक नियम मोडाल तर ई-चलन घरी येईल.

बदलापूर शहर परिसराचे झपाट्याने नागरीकरण होत आहे. त्याप्रमाणात या भागात रस्ते वाहतूक, रेल्वे, इतर वाहतूक सुविधा, पर्यायी रस्ते मार्ग, वाढीव…

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षित परत आणण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न.

मुंबई महानगर प्रदेशातील वाढत्या लोकसंख्येला पिण्याचे पाणी देण्यासाठी प्रस्तावीत असलेल्या धरणांना होणारा विरोध या प्रकल्पांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.

उल्हास नदी किनारी असलेल्या स्मशानभूमींपैकी सोनिवलीची एक स्मशानभूमी आहे. २००५ मध्ये आलेल्या महापुरात ही स्मशानभूमी वाहून गेली होती. त्यानंतर पालिकेने…