बदलापूर News

कल्याण ग्रामीणमध्ये एनडीआरएफचे पथक दाखल, रस्ते खुले होण्याची प्रतिक्षा

बदलापूर शहरात स्वातंत्र्य दिनाच्या दोन दिवस पूर्वी एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली होती.

गेल्या तीन दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस कोसळतो आहे. त्यातच ठाणे, रायगड या जिल्ह्यांमध्ये पावसाची संततधार सुरूच आहे.

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे.

बदलापूर शहरात दोन दिवस सलग झालेल्या मुसळधार पावसात शहरातील सर्वात मोठा नैसर्गिक नाला असलेल्या मांजर्ली नाल्याची पाणी पातळी वाढली होती.

मुसळधार पावसामुळे ठाणे जिल्ह्याची तहाण भागवणाऱ्या बारवी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याचे समोर आले आहे.

अंबरनाथ, मुरबाडसह रायगड जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. कल्याण अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर उल्हास…

बदलापूर रेल्वे स्थानकाबाहेरील पश्चिमेकडील परिसर अक्षरशः खड्ड्यांनी भरून गेला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच रस्त्यांची दुरवस्था वाढत चालली असून, यामुळे स्थानक परिसरात…

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असणारी आणि प्रसिद्धीपूर्वीच वादात सापडलेली कुळगाव बदलापूर नगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना अखेर सोमवारी जाहीर करण्यात आली.

आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी कुळगाव बदलापूर नगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली जाणार आहे. प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली…

बदलापूर आणि अंबरनाथ शहरातील उड्डाणपुलांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे येथून प्रवास करताना त्रास सहन करावा लागतो आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी धरण कार्यालयाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार ३ वाजून २५ मिनिटांनी बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरून…