बदलापूर News

ही या परिसराची ओळख असून ती काढण्याच्या निर्णयामुळे स्थानिकांमध्ये संताप आहे.

पुणे, अहिल्यानगर यांच्यासह मुंबई, ठाणे, नाशिक जिल्ह्यांसाठी महत्वाचा असलेल्या कल्याण अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर माळशेज घाट महत्वाचा आहे.

अंबरनाथ पालिकेच्या नालेसफाईतील हलगर्जीमुळे कल्याण बदलापूर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली.नाल्यातून काढलेला कचरा थेट रस्त्यावर टाकल्याने नागरिकांनी संताप व्यक्त…

ऐरवी मे महिन्यात तापमानामुळे घामांच्या धारांत ओले होण्याची वेळ येते. मात्र यंदाच्या वर्षात ठाणे जिल्ह्यात मे महिना हा पावसामुळे सर्वात…

उल्हास नदी पात्रात करण्यात आलेल्या मातीच्या भरावाप्रकरणी अखेर अंबरनाथ तहसिलदार कार्यालयाकडून सत्संग विहार संस्थेच्या व्यवस्थापकांना १० कोटी १६ लाख १७…

ठाणे जिल्ह्यातील वालधुनी नदीची प्रदुषणामुळे गटारगंगा झाली आहे. उल्हासनदीत दिवसेंदिवस मिसळणारे सांडपाणी आणि प्रदुषणकारी घटकांमुळे नदीचेही प्रदुषण वाढले आहे.

गेल्या काही दिवसात केलेल्या कार्यालयीन सुधारणा, पारदर्शकता, नागरिकस्नेही कार्यालयीन बदलांमुळे पालिकेचा प्रथम क्रमांक आल्याचे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

गेल्या काही वर्षात बदलापूर, अंबरनाथ शहरांत मोठ्या प्रमाणावर वाहने वाढली. परिणामी रस्त्यावर त्याचा भार दिसून येतो. या दोन्ही शहरांमध्ये वाहतूक…

भारत पाकिस्तान देशामध्ये संघर्ष निर्माण झाल्यानंतर राज्यातील पोलीस यंत्रणांना सर्तकतेचे आदेश देण्यात आले होते. ठाणे पोलिसांनी ड्रोन बंदीचे आदेश लागू…

भारत पाकिस्तानदरम्यान निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीत भारतातील विविध शासकीय संस्था, कार्यालये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संकेतस्थळांवर तब्बल १५ लाख सायबर…

बदलापुरात मंगळवारी झालेल्या पूर्व मोसमी पावसाने तासाभरात बदलापुरात दाणादाण उडवून दिली. एका तासाच्या पावसात तब्बल ५४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या किनारी पात्रात मातीचा भराव टाकल्याचा प्रकार स्थानिक नागरिकांनी आणि समाजसेवी संस्थांच्या सदस्यांनी नुकताच समोर आणला.